शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

नोकरी, लग्न, आर्थिक अडचणींवर मात करायची आहे? तर वैजयंती माळ धारण करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 17:56 IST

असे म्हणतात की जो कोणी वैजयंतीची माळ धारण करतो, त्याला कधीही इजा होत नाही आणि त्याच्यावर नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडत नाही.

ज्याप्रमाणे जन्मकुंडली आणि राशीनुसार रत्न आणि धातू धारण केल्याने फायदे होतात, ग्रह बलवान होतात. त्याचप्रमाणे धर्म आणि ज्योतिष शास्त्रात रुद्राक्ष, तुळशीची माळ अशा गोष्टींनाही खूप महत्त्व आहे. ते परिधान केल्याने सकारात्मक परिणाम अनुभवास येतात. याचेच एक उदाहरण म्हणजे वैजयंती माळ. ही माळ भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण यांना अतिशय प्रिय आहे. 

भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण यांनी वैजयंतीचा पुष्पहार घालतात. जे भक्त वैजयंतीच्या बीजांपासून बनवलेल्या माळा घालतात त्यांना भगवान श्रीकृष्ण आणि विष्णूचा आशीर्वाद मिळतो. म्हणून अनेक कृष्ण भक्तांच्या गळ्यात वैजयंती माळा बघायला मिळते. त्याचबरोबर ही माळ लक्ष्मीची कारक मानली जाते. त्यामुळे ही माळ धारण करणाऱ्या व्यक्तीच्या आर्थिक स्थितीत मोठा बदल होतो. ही माला धारण करण्याचे इतरही अनेक फायदेशीर फायदे आहेत. असे म्हणतात की जो कोणी वैजयंतीची माळ धारण करतो, त्याला कधीही इजा होत नाही आणि त्याच्यावर नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडत नाही.

>>वैजयंतीची माळ धारण करायची असल्यास सोमवारी किंवा मंगळवारी धारण करावी. ती माळ एकदा धारण केल्यावर शक्यतो देहापासून विलग करू नये. त्या माळेच्या प्रभावाने जीवनातील नकारात्मकता संपून प्रत्येक कामात यश मिळू लागते.

>>वैजयंती माळ घातल्याने आर्थिक अडचणी कमी होतात. लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने आर्थिक स्थिती सुधारते. 

>>वैजयंती माळ धारण केल्याने मन शांत राहते. क्रोधावर नियंत्रण मिळते. 

>>जे लोक सामाजिक जीवनात खूप सक्रिय असतात, त्यांनीही वैजयंती माळ घालावी. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा दिवसेंदिवस वाढते. ही माळ पावित्र्याची खूण असल्यामुळे आपल्या हातून वाईट कर्म होणार नाही याची जाणीव करून देते. 

>>महिलांनाही वैजयंती माळ घालण्याचा खूप फायदा होतो. त्यांचे मन शांत राहून त्यांना प्रसन्नता अनुभवायास मिळते. 

>>लग्नाला उशीर होत असल्यास गुरुवारी किंवा शुक्रवारी वैजयंतीला माळा धारण करावी. काही दिवसातच जोडीदाराचा शोध संपुष्टात येईल. 

>>जे लोक कला, लेखन किंवा इतर कोणत्याही सर्जनशील कार्याशी निगडीत आहेत, त्यांना ही माळ धारण केल्याने नवीन कल्पना प्राप्त होतील.

>>त्याचबरोबर वैजयंतीचे बीज लक्ष्मी मंत्राने सिद्ध केल्यानंतर ते घर किंवा दुकानात पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवावे. त्यामुळेदेखील आर्थिक वृद्धी होते. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष