शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

कृष्णाच्या आधी राधेचे नाव का जोडले जाते, त्याची ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 08:00 IST

निष्काम मनाने केलेली भक्ती परमेश्वराच्या चरणी रुजू होते.

भक्ताचे भगवंताच्या हृदयातील स्थान चिरंजीव रूपाने लोकांपुढे ठेवावे, अशी त्या भगवंताची इच्छा असते. भक्ताने काहीही मागितले नाही किंवा मागितले तरी त्याचा मान राखला जातो. उपेक्षा कधीही होत नाही. विवेकी भक्त अढळ स्थान मागतो किंवा भगवंताने कितीही विनवणी केली तरी नको म्हणतो. मला फक्त तू हवा  एवढीच खऱ्या भक्ताची मागणी असते. 

सतत भक्ताची काळजी वाहणाऱ्या भगवान कृष्णाने केदा राधेला विचारले, 'राधे, मला तुला काहीतरी द्यवेसे वाटते. तू कधीच काही मागत नाहीस. तेव्हा तुला काय देऊ बोल.' अनेक लोकापवाद सहन करणाऱ्या राधेने मला काहीच नको ही भूमिका पक्की धरली. व म्हणाली,'कृष्णा तू माझा आहेस ना? मग आता आणखी काय मागू?'

तरी कृष्णाला चैन पडेना. शेवटी त्याने म्हटले, 'राधे यापुढे कुणीही भक्त माझे गुणगान गाताना आधी तुझे नाव घेतील, एवढच नव्हे तर राधेचा कृष्ण अशीही मला ओळख मिळेल. हा नियम लोकांना पाळावा लागेल. जगाच्या अंतापर्यंत!'

तेव्हापासून राधाकृष्ण हे नाव प्रसिद्ध झाले. ही पदवी राधेला तिच्या निस्सीम भक्तीमुळे मिळाली. राधेचा आदर्श ठेवून आपणही परमेश्वराची भक्ती केली, तर त्याच्याकडे काही मागण्याची गरजच भासणार नाही. कारण आपण काही मागण्याआधीच भगवंत आपल्याला जे लागेल ते सर्वकाही देईल. 

राधेकृष्ण हरी!