शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
2
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
3
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
4
तिरुपती मंदिरात ‘शाल’ घोटाळा, १०० रुपयांचं पॉलिस्टर १४०० रुपयांचं रेशीम असल्याचं सांगून विकलं  
5
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
6
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
7
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
8
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
9
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
10
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
11
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
12
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
13
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
14
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
15
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
16
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
17
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
18
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
19
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
20
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

घरी आलेल्या व्यक्तींचे आदरातिथ्य केल्याने दैव उजळते, असे शास्त्र सांगते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 16:49 IST

कोण कोणत्या स्वरूपात, केव्हा तुमच्या दारात येईल, हे सांगता येत नाही. जो आपल्या दारात येतो, त्याचे यथाशक्ती आदरातिथ्य करा.

अतिथी देवो भव, अर्थात अतिथी हा देवाप्रमाणे असतो, असे मानणारी आपली हिंदू संस्कृती आहे. आपल्या वैदिक परंपरेमध्ये दानधर्म व अतिथीधर्म या गोष्टींना फार महत्त्व आहे. भारतीय परंपरा अशी आहे की, तुम्ही काय देता याला महत्त्व नाही, परंतु किती भक्तीभावनेने देता, हे ईश्वर पाहत असतो. व पुढे तुम्हाला अनंत हस्ते देत असतो. दुसऱ्यांबद्दल तुमच्या मनात किती दया उत्पन्न होते, हे तो पाहत असतो. अपंग, आंधळा किंवा गरजूंना पाहिल्यावर तुमच्या हृदयाला पाझर पुâटला पाहिजे व अशा लोकांना मनदत करण्याची भावना निर्माण झाली पाहिजे. तेव्हाच आपण योग्य मार्गाव व परमार्थ करण्यास पात्र आहोत असे समजावे.

कोण कोणत्या स्वरूपात, केव्हा तुमच्या दारात येईल, हे सांगता येत नाही. जो आपल्या दारात येतो, त्याचे यथाशक्ती आदरातिथ्य करा. आता पूर्वीसारखे दिवस राहिले नाहीत. एकांताचा गैरफायदा घेणारे अनेक जण दारावर येतात. त्यांच्यापासून सतर्क राहिले पाहिजे. अशा ठिकाणी आदरातिथ्य करणे तुम्हाला अंगाशी येऊ शकते. परंतु, ओळखीच्या व्यक्तीला दिलेली नीट वागणूक  किंवा रस्त्यावरील अनोळखी परंतु गरजवंताला केलेली अन्नधान्य किंवा आर्थिक मदत हे आतिथ्य धर्माच्या दृष्टीने योग्य ठरते. 

काही लोकांना दानधर्म करावा अशी सद्बुद्धी होते. पण प्रत्यक्ष कृती होत नाही. कारण पैसा चांगल्या मार्गाने आलेला नसेल तर तो चांगली कृती घडू देत नाही. दान धर्मात आलेल्या वस्तूंचा लिलाव करू नये. त्याचा उपभोग घ्यावा नाहीतर गरजूंना वाटून द्याव्या, असे धर्मशास्त्र सांगते. तुम्हाला मोफत मिळालेली गोष्ट इतरांना मोफत द्या. त्याचे पैसे घेऊ नका. देण्यासाठी हात आखाडता घेऊ नका. 

अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. जर खाण्याच्या वेळी कोणी आले, तर त्यालाही थोडे खायला द्या. गृहस्थाश्रमींकडून असे वागणे अपेक्षित आहे. आपल्या घरी आलेल्यांचे व्यवस्थित आदरातिथ्य करणे, व त्यांना संतुष्ट करणे दैव उजळण्यास हातभार लावते.