शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

एप्रिल 'फूल' समझे क्या? फायर है ये; वाचा एप्रिलमध्ये जन्मलेल्या व्यक्तींचे स्वभाववैशिष्ट्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 16:44 IST

रसिक, सुंदर, मेहनती आणि जिद्दी ही ओळख आहे एप्रिल महिन्यात जन्म घेतलेल्या लोकांची!

तुमचा वाढदिवस एप्रिल महिन्यात आहे? ज्योतिषशास्त्र सांगते, या महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती दिसायला मोहक, आकर्षक, जिद्दी, मेहनती, रसिक आणि हसतमुख असतात. कलांचा आस्वाद घेण्याची कला त्यांना चांगल्याप्रकारे अवगत असते. साहसी खेळात त्यांना विशेष रस असतो. स्वभाव थोडा अतरंगी असतो. घटकेत राग, घटकेत प्रेम. त्यामुळे समोरचा माणूस भांबवतो. तुम्ही कसेही वागलात तरी त्यांनी तुमच्याशी छानच वागावे, अशी तुमची अपेक्षा असते. परंतु, या व्यक्ती रंगात आल्या, की सभेचा आकर्षण बिंदू ठरतात. याचे कारण त्यांचा हजरजबाबीपणा आणि अलौकिक बुद्धीमत्ता!

ज्योतिषशास्त्राकडून रसिक अशी बिरुदावली मिळाली आहे, यावरून त्या लोकांचे प्रणयजीवन किती रंगीत असेल याची कल्पनाच केलेली बरी! सोळाव्या वर्षाचा टप्पा पूर्ण होता होताच यांचे प्रेमसंबंध सुरू होतात. एका वेळेस चार-पाच जणांवर भुरळ घालण्याचे कौशल्य त्यांच्याजवळ असते आणि प्रत्येक प्रकरण ते लीलया सांभाळतात. चोरी पकडली गेली, तरी त्यांच्या भोळ्या चेहऱ्यामुळे त्यांना शंभर गुन्हे माफ केले जातात. त्यांचे वैशिष्ट्य असे, हर तऱ्हेच्या नैतिक अनैतिक गोष्टी करूनही लग्नानंतर वैवाहिक जीवनात ते साळसूदपणाचा एवढा आव आणतात, की भूतकाळात त्यांच्याकडून काही `चूका' घडल्या आहेत, यावर जोडीदाराचाही विश्वास बसत नाही. 

क्रिडा, प्रसार माध्यमे, जाहिराती, राजकारण या क्षेत्रात त्यांना विशेष गती असते. आपल्याला जे हवे ते हट्टाने मिळवतात. यश त्यांचा सोबती असल्यामुळे ते ज्या क्षेत्रात जातील, त्यात यश संपादित करतात.

खर्चाच्या बाबतीत त्यांचा हात सढळ असतो. कोणी त्यांना खर्चावर नियंत्रण करण्याचा सल्ला दिला, तर ती व्यक्ती त्यांच्या शत्रूयादीत जमा होते. त्यांचा राग न परवडणारा असतो. लोक त्यांना बाचकून असतात. परंतु त्यांच्या गोड हास्याकडे पाहता त्यांच्या रागाची कल्पना येणेही कठीण जाते. 

या व्यक्तींनी बोलण्यावर आणि रागावर ताबा मिळवला, तर त्यांची खूप प्रगती होऊ शकेल. आपल्या चुकांचे खापर दुसऱ्यांवर फोडण्यापेक्षा अपयशाची जबाबदारी घ्यायला शिकले पाहिजे. आपल्या रंग-रूपाबद्दल वृथा अभिमान न बाळगता दुसऱ्यांच्या भावनांचाही आदर केला पाहिजे. 

या महिन्यातील अनेक व्यक्तींनी प्रसिद्धीचे शिखर गाठले आहे. मुकेश अंबानी, सचीन तेंडुलकर, पं. रवि शंकर, अल्लू अर्जुन,कपिल शर्मा, राम गोपाल वर्मा, मनोज वाजपेयी, जया बच्चन, अरजित सिंग,  प्रभू देवा, अजय देवगण, इ.

शुभ रंग : नारंगी, सोनेरीशुभ वार : रविवार, बुधवार, शुक्रवारशुभ रत्न : माणिकशुभ अंक : १,४,५,८

टॅग्स :Astrologyफलज्योतिष