शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Rathasaptami 2024: जमिनीचे वाद मिटवायचे असतील तर रथसप्तमीपूर्वी करा 'हे' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 14:42 IST

Rathasaptami 2024: यंदा १६ फेब्रुवारी रोजी रथसप्तमी आहे, सूर्यनारायणाच्या कृपेने आर्थिक वाद मिटवायचे असतील तर ज्योतिष शास्त्राने सांगितलेले उपाय करा. 

जर तुम्ही अनेक वर्षांपासून प्रॉपर्टीच्या वादाने त्रस्त असाल आणि यापासून सुटका मिळवण्याच्या प्रयत्नात असाल, तर दिलेले उपाय जरूर करून बघा. ज्यांना संपत्तीच्या वादामुळे त्रास होत असेल त्यांनी रथसप्तमीच्या आधी तीळगुळाचे लाडू एखाद्या गरीब कुटुंबात दान करावेत. हे दान महत्त्वपूर्ण ठरते . हा उपाय केल्याने तुमचा संपत्तीचा वाद संपुष्टात येऊ शकतो. याबाबतीत गोसेवादेखील उपयुक्त ठरू शकते. 

गोसेवा करा 

हिंदू धर्मात गायीची सेवा करणे शुभ मानले जाते. ज्यांना जमिनीशी संबंधित वाद मिटवायचे असतील त्यांनी दर रविवारी गोशाळेत जाऊन गायींची सेवा करा. प्रत्यक्ष जाणे शक्य नसेल तर गोशाळेत आर्थिक दान द्या. 

अन्न दान करा

दान करणाऱ्याला पुण्य प्राप्त होते, अशी सनातन धर्माची धारणा आहे. पापातून मुक्ती हवी असेल तरीही दानधर्म करण्याचा उपाय सांगितला जातो. दान केल्यामुळे अडलेली कामेदेखील मार्गी लागतात. तुमचाही जमिनीचा वाद सुरू असेल आणि तुम्हाला त्यातून सुटका हवी असेल तर अन्नदान करा. शास्त्रांमध्ये असे मानले जाते की शुक्रवारी गरजू व्यक्तीला अन्नदान केल्यास त्यांचा आशीर्वाद मिळतो. जमिनीच्या अडलेल्या व्यवहारांना गती येते. 

देवीची कृपा 

जर तुमच्या कुटुंबातील एखाद्याला जमीन खरेदी-विक्रीमध्ये अडचणी येत असतील किंवा संबंधित समस्या येत असतील तर तुम्ही देवीची पूजा करा. देवीची उपासना करताना तिचे स्तोत्रपठण तसेच तिच्या आवडत्या वारी म्हणजे मंगळवार किंवा शुक्रवारी दानधर्म करावा. लक्ष्मीस्तोत्र म्हणावे किंवा श्रीसूक्त म्हणावे आणि जमिनीच्या व्यवहारात येणाऱ्या अडचणी देवीला सांगाव्यात. देवीची कृपा झाली तर अडलेली कामेही चुटकी सरशी मार्गी लागतील. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष