शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

काय असतं सहा बोटे असलेल्या व्यक्तींच्या नशिबात? समुद्रशास्त्र सांगते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 18:01 IST

ज्योतिष आणि सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांच्या हाताला किंवा पायाला 6 बोटे असतात ते भाग्यवान मानले जातात.

काही लोकांच्या हाताला 6 बोटे असतात किंवा काही लोकांच्या पायालाही 6 बोटे असतात. हे सहावे बोट अंगठ्याच्या बाजूला किंवा करंगळीच्या बाजूला असते. ज्योतिष आणि सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांच्या हाताला किंवा पायाला 6 बोटे असतात ते भाग्यवान मानले जातात.

भोपाळचे ज्योतिषी पंडित हितेंद्र कुमार शर्मा, सांगतात की 6 बोटे असलेले लोक ज्या व्यक्तीसोबत राहतात त्यांच्यासाठी भाग्यवान ते असतात. याशिवाय जर्मनीतील फ्रीबर्ग युनिव्हर्सिटी आणि इम्पिरियल कॉलेजमध्ये झालेल्या संशोधनात असे समोर आले आहे की, ज्या लोकांची 6 बोटे आहेत ते कामाच्या बाबतीत पाच बोटे असलेल्या लोकांपेक्षा चांगले असतात. ज्यांना भगवंताकडून 6 बोटांचे वरदान मिळाले आहे, ते मनाने अत्यंत कुशाग्र मानले जातात. 6 बोटांच्या लोकांची एक खासियत आहे की, असे लोक प्रत्येक गोष्टीत संतुलन राखू शकतात.

याविषयी ज्योतिष आणि सामुद्रिक शास्त्र काय सांगते -

  • ज्या व्यक्तीच्या हाताच्या किंवा पायाच्या करंगळीजवळ अतिरिक्त बोट असते, त्याच्यावर बुध पर्वताचा प्रभाव जास्त असतो. दुसरीकडे, ज्या लोकांच्या अंगठ्याजवळ अतिरिक्त बोट असते त्यांच्यावर अधिक परिणाम होतो.
  • बुध ग्रहाच्या प्रभावामुळे असे लोक कुशाग्र बुद्धीचे असतात. कुशाग्र बुद्धीमुळे हे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात. या लोकांची काम करण्याची क्षमता इतर लोकांपेक्षा चांगली असते.
  • शुक्राच्या प्रभावामुळे हे लोक खूप कलाप्रिय आणि शौकीन असतात. नवनवीन ठिकाणी फिरायला त्यांना खूप आवडतं. अशा व्यक्ती खूप मेहनत आणि प्रामाणिकपणाने पैसा कमावतात आणि हा पैसा राजेशाही जीवन जगण्यात खर्च करतात.
  • पंडितजी म्हणतात की, हस्तरेषा शास्त्रानुसार 6 बोटे असलेले लोक भाग्यवान असतात. ते इतरांच्या कामातील उणीवा शोधून काढतात, त्यामुळे या लोकांना चांगले समीक्षकही म्हणतात. मात्र, काही वेळा चुका झाल्यामुळे त्यांचे लोकांशी असलेले नातेही बिघडते.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष