शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

काय असतं सहा बोटे असलेल्या व्यक्तींच्या नशिबात? समुद्रशास्त्र सांगते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 18:01 IST

ज्योतिष आणि सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांच्या हाताला किंवा पायाला 6 बोटे असतात ते भाग्यवान मानले जातात.

काही लोकांच्या हाताला 6 बोटे असतात किंवा काही लोकांच्या पायालाही 6 बोटे असतात. हे सहावे बोट अंगठ्याच्या बाजूला किंवा करंगळीच्या बाजूला असते. ज्योतिष आणि सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांच्या हाताला किंवा पायाला 6 बोटे असतात ते भाग्यवान मानले जातात.

भोपाळचे ज्योतिषी पंडित हितेंद्र कुमार शर्मा, सांगतात की 6 बोटे असलेले लोक ज्या व्यक्तीसोबत राहतात त्यांच्यासाठी भाग्यवान ते असतात. याशिवाय जर्मनीतील फ्रीबर्ग युनिव्हर्सिटी आणि इम्पिरियल कॉलेजमध्ये झालेल्या संशोधनात असे समोर आले आहे की, ज्या लोकांची 6 बोटे आहेत ते कामाच्या बाबतीत पाच बोटे असलेल्या लोकांपेक्षा चांगले असतात. ज्यांना भगवंताकडून 6 बोटांचे वरदान मिळाले आहे, ते मनाने अत्यंत कुशाग्र मानले जातात. 6 बोटांच्या लोकांची एक खासियत आहे की, असे लोक प्रत्येक गोष्टीत संतुलन राखू शकतात.

याविषयी ज्योतिष आणि सामुद्रिक शास्त्र काय सांगते -

  • ज्या व्यक्तीच्या हाताच्या किंवा पायाच्या करंगळीजवळ अतिरिक्त बोट असते, त्याच्यावर बुध पर्वताचा प्रभाव जास्त असतो. दुसरीकडे, ज्या लोकांच्या अंगठ्याजवळ अतिरिक्त बोट असते त्यांच्यावर अधिक परिणाम होतो.
  • बुध ग्रहाच्या प्रभावामुळे असे लोक कुशाग्र बुद्धीचे असतात. कुशाग्र बुद्धीमुळे हे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात. या लोकांची काम करण्याची क्षमता इतर लोकांपेक्षा चांगली असते.
  • शुक्राच्या प्रभावामुळे हे लोक खूप कलाप्रिय आणि शौकीन असतात. नवनवीन ठिकाणी फिरायला त्यांना खूप आवडतं. अशा व्यक्ती खूप मेहनत आणि प्रामाणिकपणाने पैसा कमावतात आणि हा पैसा राजेशाही जीवन जगण्यात खर्च करतात.
  • पंडितजी म्हणतात की, हस्तरेषा शास्त्रानुसार 6 बोटे असलेले लोक भाग्यवान असतात. ते इतरांच्या कामातील उणीवा शोधून काढतात, त्यामुळे या लोकांना चांगले समीक्षकही म्हणतात. मात्र, काही वेळा चुका झाल्यामुळे त्यांचे लोकांशी असलेले नातेही बिघडते.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष