शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

आपली कुंडलिनी कशी आहे तर हनुमंतासारखी; असे वर्णन का आढळते? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 18:37 IST

स्वतःचा उत्कर्ष साधायचा असेल तर कुंडलिनी जागृत करायला हवी असे म्हणतात, हनुमंतांनी ते कसे केले? वाचा. 

ज्याप्रमाणे सप्त स्वर्ग व सप्त लोक पिंडात आहेत त्याप्रमाणे ब्रह्माण्डाला आधारभूत असणारी शक्ती मानवी शरीरातही आहे. तिलाच कुंडलिनी अशी संज्ञा आहे. संहिताभागात तिला आत्म्याची शक्ती, तर उपनिषदात देवात्मशक्ती असे म्हणतात. समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधात लिहिले आहे, 

ब्रह्मांडी तेचि पिंडी असे, बहुत बोलती ऐसे, परंतु याचा प्रत्यय विलसे, ऐसे केले पाहिजे

आपल्या देहाची म्हणजे पिंडाची रचना ब्रह्मांडाप्रमाणेच आहे. अशी आपली अध्यात्मिक धारणा आहे. पिंडी ते ब्रह्मांडी अशी म्हण त्यावरूनच पडली आहे. ब्रह्माण्डातील सर्व चौदा भुवने शरीराच्या वेगवेगळ्या अवयवात आहेत. संध्यादि कर्माच्या पूर्वी केल्या जाणाऱ्या न्यासाच्या जर सूक्ष्म अर्थ बघितला, तर त्या न्यासाची योजना  ब्रह्मांडी ते पिंडी या तत्त्वावर केली आहे, असे लक्षात येईल. 

हनुमानाने जन्मतःच सूर्यबिंबाचा ग्रास करण्यासाठी केलेले उड्डाण आणि कुंडलिनी शक्तीचे जागृत होताच ब्रह्मरंध्राच्या दिशेने होणारे उड्डाण या दोहोंवरून असा निष्कर्ष सहज येतो कि हनुमानाची जन्मकथा हे एक रूपक असून, कुंडलिनी जागृतीचे ते वर्णन आहे. कुंडलिनीच्या ब्रह्मरंध्रापर्यंतच्या प्रवासाचे वर्णन करताना ज्ञानेश्वरांनी असे म्हटले आहे की, ती जेव्हा हृदय स्थानाच्या पुढे जाते, तेव्हा वायूने सुवर्णरुपी वस्त्राचा त्याग करावा व तो अदृश्य व्हावा, त्याप्रमाणे कुंडलिनी अदृश्य होते, वायुरूप धारण करते. हनुमानाचे वायुरूप तेच आहे. मूलाधारातून सहस्रार गाठणे हीच हनुमानाची जन्मकाळाची अलौकिक उडी आहे. या उल्लेखांवरून हनुमान हे कुंडलिनीचेच प्रतीक असल्याचे सिद्ध होते. त्याला पुष्टी देणारी आरती समर्थ रामदास स्वामींनी लिहिली आहे. 

त्या हनुमानाचा आदर्श ठेवून आपणही आपली कुंडलिनी जागृत करण्याचा आणि सत्राणें उड्डाणे घेण्याचा प्रयत्न करूया.