शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुनाला विजयी करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गरुडध्वज रथाचीच निवड का केली, ते जाणून घेऊ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 17:08 IST

भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य शक्तींनी प्रभावित झालेल्या रथाने अर्जुनाला संरक्षण कवच दिले असे म्हणता येईल!

भगवान श्रीकृष्ण ६४ कलांमध्ये निपुण होते आणि सोबत त्यांचा शिष्य सर्वोत्तम धनुर्धर अर्जुन होता. तो द्वंद्वयुद्धातही निपुण होता. याशिवायकृष्णाकडे अनेक शस्त्रास्त्रे होती. त्यांची नारायणी सेना महाभारत काळातील सर्वात बलशाली सेना होती. श्रीकृष्णानेच कलरीपट्टू नावाच्या लढाईच्या कलेचा शोध लावला, ज्याला आता मार्शल आर्ट म्हणतात.श्रीकृष्णाच्या धनुष्याचे नाव 'सारंग' होते. त्यांच्या खड्गाचे नाव 'नंदक', गदेचे नाव 'कौमुदकी' आणि शंखाचे नाव 'पांचजन्य' होते, जो गुलाबी रंगाचा होता. महाभारतात श्रीकृष्णाचे दोन रथ होते. चला त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया.

१. श्री कृष्णाचे २ अतिशय दिव्य रथ होते. पहिल्याचे नाव गरुडध्वज आणि दुसऱ्याचे नाव जैत्र.

२. गरुडध्वजाच्या सारथीचे नाव दारुका होते आणि त्याच्या घोड्यांची नावे शैव्य, सुग्रीव, मेघपुष्प होती.

३. श्रीकृष्णाचा जैत्र नावाचा सेवकही होता आणि एक रथही होता. या रथांचा उल्लेख श्रीमद भागवत महापुराणात आढळतो.

४. गरुडध्वज रथ हा अतिशय वेगवान रथ होता. या रथावर स्वार होऊन रुक्मिणीचे अपहरण करण्यात आले. वादळाच्या वेगाप्रमाणे हा रथ मंदिराजवळ क्षणभर थांबला आणि श्रीकृष्णाने लगेचच राजकुमारी रुक्मिणीला रथावर बसवले आणि रथाचे घोडे पूर्ण वेगाने धावले, असे म्हणतात.

५ श्रीकृष्णाने हा रथ स्वर्गातून आणला असे म्हणतात. बिहारच्या राजगीरमध्ये अशी काही ठिकाणे आहेत जी महाभारत काळाशी संबंधित आहेत. यापैकी एक श्रीकृष्णाच्या रथाच्या खुणा आहेत. हाच रथ श्रीकृष्णाने महाभारताच्या युद्धात वापरला होता. या रथाच्या शिरावर खुद्द हनुमंत बसले होते म्हणून शत्रू सैन्यातून येणाऱ्या दुष्ट शक्तींपासून अर्जुनाचा बचाव होऊ शकला. 

टॅग्स :Mahabharatमहाभारत