शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
4
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
5
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
6
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
7
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
8
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
9
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
10
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
11
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
12
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
13
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
14
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
15
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
16
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
17
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
18
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
19
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
20
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...

अर्जुनाला विजयी करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गरुडध्वज रथाचीच निवड का केली, ते जाणून घेऊ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 17:08 IST

भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य शक्तींनी प्रभावित झालेल्या रथाने अर्जुनाला संरक्षण कवच दिले असे म्हणता येईल!

भगवान श्रीकृष्ण ६४ कलांमध्ये निपुण होते आणि सोबत त्यांचा शिष्य सर्वोत्तम धनुर्धर अर्जुन होता. तो द्वंद्वयुद्धातही निपुण होता. याशिवायकृष्णाकडे अनेक शस्त्रास्त्रे होती. त्यांची नारायणी सेना महाभारत काळातील सर्वात बलशाली सेना होती. श्रीकृष्णानेच कलरीपट्टू नावाच्या लढाईच्या कलेचा शोध लावला, ज्याला आता मार्शल आर्ट म्हणतात.श्रीकृष्णाच्या धनुष्याचे नाव 'सारंग' होते. त्यांच्या खड्गाचे नाव 'नंदक', गदेचे नाव 'कौमुदकी' आणि शंखाचे नाव 'पांचजन्य' होते, जो गुलाबी रंगाचा होता. महाभारतात श्रीकृष्णाचे दोन रथ होते. चला त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया.

१. श्री कृष्णाचे २ अतिशय दिव्य रथ होते. पहिल्याचे नाव गरुडध्वज आणि दुसऱ्याचे नाव जैत्र.

२. गरुडध्वजाच्या सारथीचे नाव दारुका होते आणि त्याच्या घोड्यांची नावे शैव्य, सुग्रीव, मेघपुष्प होती.

३. श्रीकृष्णाचा जैत्र नावाचा सेवकही होता आणि एक रथही होता. या रथांचा उल्लेख श्रीमद भागवत महापुराणात आढळतो.

४. गरुडध्वज रथ हा अतिशय वेगवान रथ होता. या रथावर स्वार होऊन रुक्मिणीचे अपहरण करण्यात आले. वादळाच्या वेगाप्रमाणे हा रथ मंदिराजवळ क्षणभर थांबला आणि श्रीकृष्णाने लगेचच राजकुमारी रुक्मिणीला रथावर बसवले आणि रथाचे घोडे पूर्ण वेगाने धावले, असे म्हणतात.

५ श्रीकृष्णाने हा रथ स्वर्गातून आणला असे म्हणतात. बिहारच्या राजगीरमध्ये अशी काही ठिकाणे आहेत जी महाभारत काळाशी संबंधित आहेत. यापैकी एक श्रीकृष्णाच्या रथाच्या खुणा आहेत. हाच रथ श्रीकृष्णाने महाभारताच्या युद्धात वापरला होता. या रथाच्या शिरावर खुद्द हनुमंत बसले होते म्हणून शत्रू सैन्यातून येणाऱ्या दुष्ट शक्तींपासून अर्जुनाचा बचाव होऊ शकला. 

टॅग्स :Mahabharatमहाभारत