शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बाळाचे बारसे करत असाल, तत्पूर्वी ज्योतिषशास्त्राने केलेल्या सूचना वाचा. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 12:21 IST

हा सोहळा केवळ नामकरण विधी नाही, तर आयुष्यभराची ओळख देणारा उत्सव आहे. 

बाळ जन्माला आले की रडत असते, ते 'कोssहम कोssहम' म्हणजे 'मी कोण' असे स्वतःची ओळख विचारत असते. त्याला अनेक लाडिक हाकांनी बोलावले जाते. परंतु बाराव्या दिवशी किंवा दीड-दोन महिन्यांनी पाळण्यात घालून बारसे केले जाते. त्यावेळेस त्याला सुयोग्य नाव देऊन 'सोहम' म्हणजे तू कोण आहेस, कुठल्या कुळात जन्माला आला आहेस ही ओळख दिली जाते. त्यामुळे हा सोहळा केवळ नामकरण विधी नाही, तर आयुष्यभराची ओळख देणारा उत्सव आहे. 

>> बाळाचे नाव काय हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. ते राशीवरूनच ठेवावे, असा ज्योतिषशास्त्राचा आग्रह असतो. कारण त्यावरून बाळाचे सौभाग्य, आरोग्य, पैसा, भविष्य या गोष्टींचा उलगडा होतो. नावाचा अक्षरावरून जन्म वेळी चन्द्रस्थिती कशी होती हे कळते आणि त्यावरून उर्वरित अनुमान काढता येते. 

>> ज्योतिष शास्त्राने १२ राशींवर आधारित वेगवेगळे अनुमान काढले आहेत. नावाचे अद्याक्षर आणि बाकीची ग्रहस्थिती यावरून बाळाला नाव ठेवणे उचित ठरते. बाळाचे नाव ठरवताना जन्म नक्षत्रदेखील पाहिले जाते. 

>> बाळाच्या जन्मानंतर दहाव्या, बाराव्या किंवा सोळाव्या दिवशी बारसे केले तर मुहूर्त बघावा लागत नाही. जर तेव्हा शक्य नसेल, तर पंचांग पाहून शुभ मुहूर्तावर नामकरण विधी केला जातो. 

>> नामकरण संस्कारासाठी अनुराधा, पुनर्वसु, माघ, उत्तरा, उत्तराषाढा, उत्तरभाद्रपदा, स्वाती, धनिष्ठा, श्रवण, रोहिणी, अश्विनी, मृगशिर, रेवती, हस्त आणि मृगशिर, रेवती, हस्त और पुश्य नक्षत्र उत्तम मानले जातात. 

>> पौर्णिमा आणि अमावस्येला नामकरण विधी करू नये.