शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

स्वर्ग, नरक, मोक्ष या केवळ संकल्पना आहेत की आणि काही? धर्मशास्त्र सांगते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 14:08 IST

या तीनही गोष्टी आपण पाहिलेल्या नाहीत आणि ज्यांनी पाहिल्या असतील ते सांगायला परत आले नाहीत. तरीही काळानुकाळ त्यावर विश्वास ठेवून आपण शब्दप्रयोग करतो. कारण ज्या योगीऋषींनी त्यांच्या तप:साधनेवरून जाणल्या, त्यावरून आपण या गोष्टींची कल्पना करू शकतो.

पुण्य मिळवून काय स्वर्गात जाणार आहे का? पाप करून नरकात जायचे आहे का? देहातून आत सुटका व्हावी आणि आत्म्याला मोक्ष मिळावा...जन्म-मृत्यूशी निगडित अशा कितीतरी गोष्टी आपल्या बोलण्यात येतात. स्वर्ग-नरक-मोक्ष या कल्पनेने मनुष्य पापभिरु होतो आणि वाईट कर्म करण्यापासून स्वत:ला परावृत्त ठेवतो. 

या तीनही गोष्टी आपण पाहिलेल्या नाहीत आणि ज्यांनी पाहिल्या असतील ते सांगायला परत आले नाहीत. तरीही काळानुकाळ त्यावर विश्वास ठेवून आपण शब्दप्रयोग करतो. कारण ज्या योगीऋषींनी त्यांच्या तप:साधनेवरून जाणल्या, त्यावरून आपण या गोष्टींची कल्पना करू शकतो.

ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या अस्तित्त्वातच नाहीत, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. कारण अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या दिसत नाहीत पण त्यांचे अस्तित्त्व आपण मान्य करतो. आणखी एक उदाहरण कदाचित अतिशयोक्ती वाटू शकेल, परंतु गेले दीड वर्ष ज्या कोरोनाने जगभर थैमान घातले, तो शास्त्रज्ञांनाही दिसला नाही, पण त्याच्या अस्तित्त्वाचे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्या कमी नाही. त्यामुळे त्याचेही अस्तित्त्व मान्य करावे लागलेच. 

या विश्वात न दिसणारे असे कितीतरी सत्य भरलेले आहे. ते दिसणाऱ्या वस्तूंपेक्षा अधिक सत्य आहे. त्या अदृश्यावरच हे सर्व विश्व आधारित आहे. म्हणून तर शास्त्रज्ञ अवकाशाच्या संशोधनात मग्न आहेत.

आपल्या ऋषिमुनींनी योग मार्गाने हे सर्व पूर्वी जाणले आहे. नरक, स्वर्ग, मोक्ष यातील काहीच नाही असे गृहित धरले तर धर्माचरण करणे सगळेच सोडून देतील. लोक कशालाच, कोणालाच घाबरणार नाहीत, बेबंधपणे वागतील. धर्माचरणामुळे समाजाला एक शिस्त लावलेली आहे. स्वर्ग, नरक या संकल्पनांमुळे मनुष्याला धर्माचरणासाठी प्रवृत्त केले जाते. 

कलियुगात पुण्यकर्मे लवकर फलदायी ठरतील असे गरुडपुराणात म्हटले आहे. तर पापकर्मे शीघ्रफलदायी होणार नाहीत. कारण केलेले पाप कालांतराने सिद्ध होते. कलियुगात पुण्य कर्माची सिद्धी केवळ संकल्पाने होते. पण पाप आचाराने सिद्ध होते.

हे सर्व जाणून अल्पकष्टाने महत्फल मिळणाNया या काळात प्रत्येकाने धर्माचरण करून समाजधारणा साधून आपला उद्धार करून घेणे योग्य ठरत़े