शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

स्वर्ग, नरक, मोक्ष या केवळ संकल्पना आहेत की आणि काही? धर्मशास्त्र सांगते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 14:08 IST

या तीनही गोष्टी आपण पाहिलेल्या नाहीत आणि ज्यांनी पाहिल्या असतील ते सांगायला परत आले नाहीत. तरीही काळानुकाळ त्यावर विश्वास ठेवून आपण शब्दप्रयोग करतो. कारण ज्या योगीऋषींनी त्यांच्या तप:साधनेवरून जाणल्या, त्यावरून आपण या गोष्टींची कल्पना करू शकतो.

पुण्य मिळवून काय स्वर्गात जाणार आहे का? पाप करून नरकात जायचे आहे का? देहातून आत सुटका व्हावी आणि आत्म्याला मोक्ष मिळावा...जन्म-मृत्यूशी निगडित अशा कितीतरी गोष्टी आपल्या बोलण्यात येतात. स्वर्ग-नरक-मोक्ष या कल्पनेने मनुष्य पापभिरु होतो आणि वाईट कर्म करण्यापासून स्वत:ला परावृत्त ठेवतो. 

या तीनही गोष्टी आपण पाहिलेल्या नाहीत आणि ज्यांनी पाहिल्या असतील ते सांगायला परत आले नाहीत. तरीही काळानुकाळ त्यावर विश्वास ठेवून आपण शब्दप्रयोग करतो. कारण ज्या योगीऋषींनी त्यांच्या तप:साधनेवरून जाणल्या, त्यावरून आपण या गोष्टींची कल्पना करू शकतो.

ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या अस्तित्त्वातच नाहीत, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. कारण अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या दिसत नाहीत पण त्यांचे अस्तित्त्व आपण मान्य करतो. आणखी एक उदाहरण कदाचित अतिशयोक्ती वाटू शकेल, परंतु गेले दीड वर्ष ज्या कोरोनाने जगभर थैमान घातले, तो शास्त्रज्ञांनाही दिसला नाही, पण त्याच्या अस्तित्त्वाचे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्या कमी नाही. त्यामुळे त्याचेही अस्तित्त्व मान्य करावे लागलेच. 

या विश्वात न दिसणारे असे कितीतरी सत्य भरलेले आहे. ते दिसणाऱ्या वस्तूंपेक्षा अधिक सत्य आहे. त्या अदृश्यावरच हे सर्व विश्व आधारित आहे. म्हणून तर शास्त्रज्ञ अवकाशाच्या संशोधनात मग्न आहेत.

आपल्या ऋषिमुनींनी योग मार्गाने हे सर्व पूर्वी जाणले आहे. नरक, स्वर्ग, मोक्ष यातील काहीच नाही असे गृहित धरले तर धर्माचरण करणे सगळेच सोडून देतील. लोक कशालाच, कोणालाच घाबरणार नाहीत, बेबंधपणे वागतील. धर्माचरणामुळे समाजाला एक शिस्त लावलेली आहे. स्वर्ग, नरक या संकल्पनांमुळे मनुष्याला धर्माचरणासाठी प्रवृत्त केले जाते. 

कलियुगात पुण्यकर्मे लवकर फलदायी ठरतील असे गरुडपुराणात म्हटले आहे. तर पापकर्मे शीघ्रफलदायी होणार नाहीत. कारण केलेले पाप कालांतराने सिद्ध होते. कलियुगात पुण्य कर्माची सिद्धी केवळ संकल्पाने होते. पण पाप आचाराने सिद्ध होते.

हे सर्व जाणून अल्पकष्टाने महत्फल मिळणाNया या काळात प्रत्येकाने धर्माचरण करून समाजधारणा साधून आपला उद्धार करून घेणे योग्य ठरत़े