शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर-पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा अपघात; पुणे अन् मराठवाड्यातील ३० प्रवासी गंभीर जखमी
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; १२ देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश नाही, ७ देशांवरही कडक निर्बंध
3
राजेंद्र दर्डा यांना इंग्लंडमधील प्रतिष्ठित ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ पुरस्कार प्रदान
4
'हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र'अंतर्गत यंदा राज्यात १० कोटी वृक्ष लावणार: मुख्यमंत्री
5
भारतानं चुपचाप टाकले आपले पत्ते, चीनचं वाढणार टेन्शन; टॅरिफवरील ही भविष्यवाणी समजून घ्या
6
मंत्र्यांच्या आयपॅडसाठी १ कोटी ६ लाख; शासनाच्या ई-कॅबिनेट प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी खर्च
7
ज्येष्ठ निर्जला एकादशी: १ शुभ, १ अशुभ योग; ७ राशींची चंगळ, लक्ष्मी कृपेने धनलाभ, भरभराट काळ!
8
तब्बल सहा महिने उलटून गेले तरीही राज्यमंत्री अधिकारांविनाच; उरले फक्त पदापुरते
9
पूररेषेच्या आतील अतिक्रमणे रोखा, सर्व्हेक्षणात अचूकतेसाठी उपग्रहाद्वारे मॅपिंग करा- मुख्यमंत्री
10
स्टाफ नर्स घोटाळ्याचे धक्कादायक वास्तव! पैसे घेतात अन् मुंबईत संबंधित कागदपत्रे तपासतात
11
आजचे राशीभविष्य : ०५ जून २०२५; आज क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल, शुभ कार्याची प्रेरणा मिळेल
12
संयम आणि आक्रमकतेचा मिलाफ! भारतीय क्रिकेटचा नवा 'कॅप्टन कूल' म्हणून श्रेयस अय्यरचा उदय
13
अकरावीसाठी १२.२ लाख अर्ज; आज शेवटचा दिवस; ९०० तक्रारी प्रलंबित असल्याची माहिती
14
विशेष नव्हे, आता थेट पावसाळी अधिवेशन; ऑपरेशन सिंदूरमुळे विरोधकांकडून होती मागणी
15
जय श्रीराम! इलॉन मस्क यांचे वडील इरॉल मस्क यांनी अयोध्येत घेतले रामललाचे दर्शन
16
१००ची वस्तू १९ हजारांना; बंदी असूनही UAEमार्गे पाकशी जोडलेला व्यापार भरभराटीला
17
जातनिहाय जनगणना देशासाठी का महत्त्वाची? नेमका कुणाला, किती फायदा? जाणून घेऊया
18
दहिसर ते अंधेरी मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिका ठरल्या कार्बन न्युट्रल कॉरिडॉर
19
एनएमएमटीच्या चार बस जळून खाक; घणसोली आगारात आणखी तीन ते चार बसचे नुकसान
20
बंगळुरुच्या जल्लोषात चेंगराचेंगरी, अतिउत्साह बेतला जिवावर; ११ ठार, ३३ जण जखमी

Hanuman Chalisa: हनुमान चालीसा मंत्र एवढा शक्तिशाली का मानला जातो? लाभ वाचून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 15:09 IST

Hanuman Chalisa: मंगळवार हा गणपती, देवी यांच्याप्रमाणेच मारुती रायाच्या उपासनेचा, आजपासून सलग ४० दिवस हे स्तोत्र म्हणा आणि पुढील लाभ घ्या!

संत तुलसीदास यांनी रचलेले हनुमान चालीसा हे स्तोत्र कलियुगातील 'संजीवनी मंत्र' म्हणून ओळखला जातो. एवढे काय विशेष आहे या स्तोत्रात? ते म्हटल्यामुळे होणारे लाभ वाचून तुम्हीदेखील थक्क व्हाल आणि आज मंगळवारपासून मारुती उपासना सुरु कराल. जाणून घ्या व्रत नियम आणि लाभ!

>> चालीसा म्हणजे चाळीस, यात हनुमानाच्या स्तुतीपर ४० श्लोकांची रचना केली आहे. 

>> जे कोणी याचे नित्य पठण करतात त्यांच्यावर हनुमंताची थेट कृपा होते. 

>> जर तुम्ही सलग ४० दिवस हे स्तोत्र म्हटले तर तुम्हाला चारधाम यात्रा, १२ ज्योतिर्लिंग आणि अन्य पुण्यक्षेत्री गेल्याचे घरबसल्या फळ मिळते. 

>> मंगळ दोष असलेल्यांनी हे स्तोत्र म्हटल्याने त्यांचा राग नियंत्रित राहतो तसेच भीती दूर पळून जाते आणि आत्मविश्वास वाढतो. 

>> हनुमान चालीसा पठण करायचे असेल तर दिवसभरातील एक वेळ ठरवून घ्या आणि त्या वेळी म्हणा. 

>> रोजच्या सरावाने अवघ्या ५ मिनिटात हे स्तोत्र म्हणून पूर्ण होते. 

>> ज्यांच्याकडे पूर्ण स्तोत्र म्हणण्याइतका वेळ नाही, त्यांनी या संपूर्ण स्तोत्रातील कोणत्याही दोन ओळींचे जरी उच्चारण मनोभावे केले तरी पूर्ण हनुमान चालीसा म्हटल्याचे पुण्य लाभते. 

>> आयुष्यातून सगळी नकारात्मकता दूर होते, सकारात्मक ऊर्जा मिळते.  >> लक्ष्मी प्राप्ती होते. आर्थिक स्थैर्य मिळते आणि उत्पन्नाचे नवनवे मार्ग सापडतात. 

>> आजार, व्याधी, भीती यातून सुटका मिळते. 

>> चेहर्‍यावर तेज येते आणि आपल्या भोवती सुरक्षा कवच तयार होते. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषPuja Vidhiपूजा विधी