शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला तव्यावरची गरमागरम पोळी आवडते? थांबा! वास्तुशास्त्राने सांगितलेल्या महत्त्वपूर्ण सूचना जाणून घ्या ... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 14:54 IST

'असतील शिते तर जमतील भुते' ही म्हण आपण ऐकली आहे. दारिद्रय आपल्या घराचे दार ठोठवू नये यासाठी वास्तुशास्त्राच्या सूचनांचे पालन करा. 

दिवसभर राबून आपण कष्ट करतो ते कशासाठी? तर दोन वेळचे जेवण सुखासुखी मिळावे यासाठी! रोज शिरापुरीचा स्वयंपाक नसला तरी निदान मीठ भाकरी वर सगळ्यांची गुजराण होते. म्हणून वास्तुशास्त्र सांगते, आपण ज्या भांड्यांमध्ये अन्न शिजवतो, रांधून वाढतो ती भांडी कधीच उष्टी खरकटी ठेवू नयेत. रात्री झोपण्यापूर्वी आपण आपला ओटा जसा स्वच्छ करतो तशीच भांडी घासून टाकावीत. त्या स्वच्छतेमुळे अन्नपूर्णा देवी संतुष्ट होते आणि आशीर्वाद देते. 

>>आजच्या काळात नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिलांना दिवसभराचा थकवा पेलून रात्री भांडी घासून झोपणे शक्य होत नाही, त्या ते काम मोलकरणीसाठी ठेवून देतात. काही गोष्टींचे नाईलाजाने पालन करता आले नाही तरी पर्यायी व्यवस्थेचा जरूर वापर करावा. ती पर्यायी व्यवस्था म्हणजे आपल्याला दोन वेळेच्या पोळ्या-भाकरी रांधून देणारी भांडी अर्थात पोळपाट,  लाटणे स्वच्छ धुवून जागेवर ठेवावे. एवढे तर आपण करूच शकतो ना? या एका नियमाबरोबरच आणखी चार गोष्टींचे पालन करा, जेणेकरून तुमच्या आर्थिक स्थितीला धक्का लागणार नाही. 

>> अनेकांना तव्यावरची गरम पोळी आवडते. परंतु शास्त्र सांगते, गरम अन्न ताटात घ्यावे, त्याचा नैवेद्य दाखवावा, कावळ्याला, कुत्र्याला भाकर तुकडा वाढावा मग निवांत बसून खावे. आधाशीपणे किंवा हातात  खाणे दारिद्रयास कारण ठरते. 

>>पहिली पोळी-चपाती-भाकरी गायीला, कुत्र्याला  कावळ्याला दिल्याने घरात आर्थिक वृद्धी होते. सर्व जीवांना संतुष्ट करून मग मग आपण जेवावे अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. त्यालाच वास्तूचा दुजोरा आहे. वास्तू तेव्हाच तृप्त होते, जेव्हा तेथील जीव संतुष्ट असतात. 

>>गरम तव्यावर पाणी टाकू नये. त्यावर ओरखडे येतील अशी घासणी वापरू नये. तवा पोळपाट नेहमी स्वच्छ आणि गुळगुळीत असावा. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र