शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
5
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
6
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
7
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
8
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
9
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
10
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
11
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
12
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
13
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
14
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
15
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
16
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
17
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
18
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
19
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
20
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?

समस्या-अडचणींनी ग्रासलाय? ‘हे’ स्तोत्र सलग २१ दिवस म्हणा अन् चिंतामुक्त व्हा; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 13:29 IST

हे स्तोत्र म्हटल्याने तुम्हाला सकारात्मक प्रभाव नक्कीच दिसून येईल, असे सांगितले जाते. पाहा, नियम आणि मान्यता...

सुख पाहता जवापाडे| दुःख पर्वता एवढे||, असे म्हटले जाते. एखादी व्यक्ती जीवन जगताना माणूस खूप कष्ट, मेहनत घेत असतो. मात्र, अनेकदा मेहनतीचे फळ मिळतेच असे नाही. समस्या, अडचणींमुळे सुख, समृद्धीचा लाभ माणसाला घेता येत नाही. भारतीय परंपरा आणि संस्कृतींमध्ये नामस्मरण, आराधना, उपासना, पूजाविधी यांना अनन्य साधारण महत्त्व असल्याचे सांगितले जाते. समस्या, अडचणीतून मार्ग दिसावा. जीवनात सुखाची प्राप्ती व्हावी, यासाठी कोट्यवधी भाविक नियमितपणे स्तोत्र पठण, नामस्मरण करत असतात.

भिऊ नकोस, मी तुझ्या पाठिशी आहे, अशी आश्वस्त वचन देणारे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान. स्वामी समर्थांची शिकवण, बोध कालातीत असून, हजारो भक्तगण दररोज नियमित न चुकता स्वामींना पूजत-भजत असतात. आताच्या काळातही स्वामी पाठिशी असल्याचा प्रत्यत, अनुभव आलेले शेकडो जण भेटतील. समस्या, अडचणींच्या काळात स्वामी आपल्यासोबत असतात, असाही अनुभव काही जण सांगताना दिसू शकतात. 

आपण श्री स्वामी समर्थांचे विधीपूर्वक पूजा करतो त्यांचा जप करतो आणि पारायण करतो. तसेच होम-हवन करत असतो. श्री स्वामी समर्थ महाराजांचे असे एक स्तोत्र आहे, जे सलग २१ दिवस म्हटल्यास चिंतामुक्त होण्याचा अनुभव मिळू शकतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. हे स्तोत्र म्हटल्याने नक्कीच तुम्हाला त्याचा प्रभाव दिसून येईल, अशी मान्यता आहे. 

या स्त्रोतामुळे समस्या, अडचणी दूर होऊ शकतील. श्री स्वामी समर्थांची नेहमी तुमच्यावर कृपा राहील. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील, असे सांगितले जाते. मात्र, स्वामींची उपासना आराधना करताना ती मनापासून आणि स्वामीचरणी दृढ श्रद्धा आणि विश्वास ठेवून करावी, असे म्हटले जाते. स्वामीच्या सेवेमुळे आपण नक्कीच संकटमुक्त होऊ शकाल. 

‘अक्कलकोट स्वामी स्तोत्र’ नावाचे स्तोत्र २१ दिवस म्हणायचे आहे. जर एखादा दिवस काही कारणाने राहिला किंवा एखाद्या दिवशी स्तोत्र म्हणणे शक्य झाले नाही, तर तो दिवस सोडून द्यावा. म्हणजेच तो दिवस मोजायचा नाही. हे स्तोत्राच्या पठणामुळे समस्या, अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळू शकेल, तसेच तुम्ही चिंतामुक्त होऊ शकाल, असे सांगितल जाते. सदर माहिती विविध स्तोत्रे, अनेकविध मान्यतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे.  

टॅग्स :spiritualअध्यात्मिक