शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Astro Tips: सकाळी 'या' गोष्टी दिसल्या तर आज धनलाभ होणार हे नक्की!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 07:00 IST

Astro Tips: आपली सकाळ कशी होते त्यावर दिवस कसा जाणार ते ठरतं, ज्योतिष शास्त्रानेही सांगितले आहेत असे काही निकष!

आपली सकाळ छान झाली तर दिवस चांगला जातो. म्हणून धर्मशास्त्राने रोज सकाळी आपल्याला डोळे उघडताच आपल्या तळ हाताचे दर्शन घ्यावे असे सांगितले आहे. कारण आपल्या हातात लक्ष्मी, सरस्वती आणि गोविंद यांचा वास असतो. त्यांच्या आशीर्वादाने दिवसाची सुरुवात करावी हा त्यामागचा हेतू असतो. त्यानंतरही काही गोष्टी सहज आपल्या नजरेस पडतात आणि त्यांचे दर्शन आपल्या दिवसाला आनंद दायी, लाभदायी होण्यास कारणीभूत ठरते. 

सकाळी पुढील गोष्टी तुमच्या बाबतीत घडल्या तर त्या लाभदायी ठरणार असे समजा: 

>> सकाळी जाग येताच पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू आला तर समजून जा की दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. मात्र लक्षात घ्या, पक्ष्याचा किलबिलाट पहाटेच जास्त ऐकू येतो. त्यामुळे आपल्यालाही पहाटे जाग येणे क्रमप्राप्त झाले. ज्याचा दिवस ब्रह्म मुहूर्तावर सुरु होतो त्याचा दिवस चांगला जाणारच असे शास्त्र सांगते!

>> सकाळी कामासाठी बाहेर निघताना एखादी स्त्री किंवा पुरुष देव दर्शनाला सोवळ्यात अर्थात पूजेच्या वस्त्रात जाताना दिसला, तर त्याच्या दर्शनाने तुमचा दिवस चांगला जाऊ शकतो. एवढेच नाही तर तुम्हाला मोठे काम मिळण्याचीही शक्यता असते. 

>> सकाळी उठल्यावर आपल्याला पांढऱ्या फुलांचे दर्शन घडत असेल तर दिवस आनंददायी जाणारच!

>> ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी दुधाचे भरलेले पातेले दिसणे हेदेखील शुभ व सुबत्तेचे लक्षण मानले गेले आहे. तसेच तुमच्या घरात दूध, दह्याची साठवण केल्यामुळे लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहील. 

>> सकाळी किंवा कामासाठी घराबाहेर पडताना गो मातेचे दर्शन होणे देखील शुभ ठरते. गोमातेच्या केवळ दर्शनानेदेखील आपल्या नोकरी, व्यायवसायत भरभराट होते. 

>> सकाळी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे दर्शन घडणे देखील शुभ मानले जाते. तुमच्या मार्गातील अडथळे दूर होणार, याचे ते चिन्ह असते. 

>> एखाद्या झाडाला फळे लगडलेली पाहिलीत, तर तुमच्या प्रयत्नांनादेखील लवकरच चांगले फळ मिळणार आहे असे समजून जा. 

>> सकाळी डोळे उघडताच जवळच्या मंदिरातील किंवा घरातल्या देव्हाऱ्यातील घंटेचा नाद कानावर पडत असेल तर व्यक्तीला चांगली बातमी मिळण्याची शक्यता जाते. तसेच कोणतेही बिघडलेले किंवा रखडलेले काम पूर्ण होऊ शकते.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष