शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

समाधानी आयुष्य मिळवण्यासाठी 'या' सहा गोष्टींचा आयुष्यात जरूर समावेश करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 08:00 IST

या गोष्टी समजून उमजून आयुष्यात आणल्या, तर आयुष्याचे गणित कधीच चुकणार नाही!

वयाच्या तीस वर्षाआधी असे करा, चाळीशी आधी तसे करा, वगैरे सांगणाऱ्या अनेक पोस्ट समाज माध्यमांवर आपण वाचत असतो. त्या यादीतल्या किती गोष्टी पूर्ण केल्या आणि किती राहून गेल्या याची बेरीज वजाबाकी करताना अपूर्ण राहिलेल्या गोष्टींबद्दल मनाला हुरहूर लागून राहते. तसे उर्वरित आयुष्यातही घडू नये, म्हणून प्राधान्य क्रम ठरवणे गरजेचे असते. प्रत्येक गोष्टीची एक क्रमवारी ठरलेली असते. त्यात फेरबदल झाले तर गडबड होण्याची शक्यता असते. म्हणून काही नियम हे पाळावेच लागतात.  

हे केवळ व्यवहार ज्ञान नसून हे पारमार्थिक ज्ञानदेखील आहे. आपल्याला भगवंत हवा, तर आधी त्याचा ध्यास धरा. त्याला मिळवण्यासाठी त्याच्या आवडीचे काम करा, मग तो मिळेल अशी अपेक्षा ठेवा. परंतु काही न करता त्याची कृपादृष्टी प्राप्त होईल, अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे अभ्यास न करता परीक्षेत उत्तीर्ण होण्यासारखे आहे. यासाठीच इथेही गरजेचा असतो, प्राधान्यक्रम!

म्हणून आयुष्यात सहा गोष्टी कायम लक्षात ठेवा आणि त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून टाका...

  • प्रार्थनेआधी विश्वास ठेवा. 
  • बोलण्याआधी ऐकून घ्या. 
  • खर्च करण्याआधी कमवा. 
  • लिहिण्याआधी विचार करा. 
  • पराभवाआधी प्रयत्न करा. 
  • आणि मरण्याआधी जगा. 

या गोष्टी समजून उमजून आयुष्यात आणल्या, तर आयुष्याचे गणित कधीच चुकणार नाही!