शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

चिंताजनक ! माजलगाव धरणात राहिला केवळ २ % उपयुक्त जलसाठा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 17:47 IST

पावसाळा सुरु होऊन दिड महीना उलटला तरीही धरणक्षेञात दमदार पाऊस न झाल्याने माजलगाव धरणात केवळ २ % उपयुक्त जलसाठा राहिला आहे.

माजलगाव (बीड) : पावसाळा सुरु होऊन दिड महीना उलटला तरीही धरणक्षेञात दमदार पाऊस न झाल्याने माजलगाव धरणात केवळ २ % उपयुक्त जलसाठा राहिला आहे. यामुळे धरण क्षेत्रावर अवलंबून नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. 

तालुक्यात जूनच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व पाऊस झाला होता. यामुळे पुढे चांगला पाऊस पडण्याची आशा होती. मात्र त्यानंतर तालुक्यात मोठा पाऊस झाला नाही. यासोबतच माजलगाव धरण क्षेत्रात अत्यंत अल्प पाऊस झाला. यामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. 

या धरणातुन बीड, माजलगाव शहरासह, 11 खेड्यांना पाणी पुरवठा होतो. या पूरवठ्यासह पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होत असल्याने पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत असून धरणात केवळ 2.24 % एवढाच उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे. शनिवार रोजी धरणात एकुण पाणी साठा 149 दलघमी एवढा असून मृत साठा 142 दलघमी असा तर धरणात केवळ 7 दलघमी एवढा जिवंत पाणी साठा उपलब्ध आहे. यातच धरणातुन विना परवाना पाणी उपसा जोमाने सुरु आहे. याचासुद्धा परिणाम पाणी पातळीवर होत आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. 

टॅग्स :Majalgaon Damमाजलगाव धरणWaterपाणीRainपाऊस