शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

चिंताजनक ! माजलगाव धरणात राहिला केवळ २ % उपयुक्त जलसाठा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 17:47 IST

पावसाळा सुरु होऊन दिड महीना उलटला तरीही धरणक्षेञात दमदार पाऊस न झाल्याने माजलगाव धरणात केवळ २ % उपयुक्त जलसाठा राहिला आहे.

माजलगाव (बीड) : पावसाळा सुरु होऊन दिड महीना उलटला तरीही धरणक्षेञात दमदार पाऊस न झाल्याने माजलगाव धरणात केवळ २ % उपयुक्त जलसाठा राहिला आहे. यामुळे धरण क्षेत्रावर अवलंबून नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. 

तालुक्यात जूनच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व पाऊस झाला होता. यामुळे पुढे चांगला पाऊस पडण्याची आशा होती. मात्र त्यानंतर तालुक्यात मोठा पाऊस झाला नाही. यासोबतच माजलगाव धरण क्षेत्रात अत्यंत अल्प पाऊस झाला. यामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. 

या धरणातुन बीड, माजलगाव शहरासह, 11 खेड्यांना पाणी पुरवठा होतो. या पूरवठ्यासह पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होत असल्याने पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत असून धरणात केवळ 2.24 % एवढाच उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे. शनिवार रोजी धरणात एकुण पाणी साठा 149 दलघमी एवढा असून मृत साठा 142 दलघमी असा तर धरणात केवळ 7 दलघमी एवढा जिवंत पाणी साठा उपलब्ध आहे. यातच धरणातुन विना परवाना पाणी उपसा जोमाने सुरु आहे. याचासुद्धा परिणाम पाणी पातळीवर होत आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. 

टॅग्स :Majalgaon Damमाजलगाव धरणWaterपाणीRainपाऊस