शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

निर्भिडपणे काम करा, अफवांवर विश्वास ठेवू नका -क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:03 IST

विकासासाठी आपण प्रामाणिकपणे काम करतो म्हणूनच कामे होऊ लागली आहेत. लोकशाहीच्या पहिल्या कसोटीत यश मिळवण्यासाठी आता योगदान द्या. आपली खरी ताकत आत्ताच कामाला लावा तरच पुढचे भवितव्य ठरणार आहे. निर्भिडपणे काम करा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे प्रतिपादन राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

ठळक मुद्देआवाहन : विविध संस्थांच्या वार्षिक सभेत प्रतिपादन, गुणवंतांचा सत्कार; मान्यवरांची होती कार्यक्रमाला उपस्थिती

बीड : विकासासाठी आपण प्रामाणिकपणे काम करतो म्हणूनच कामे होऊ लागली आहेत. लोकशाहीच्या पहिल्या कसोटीत यश मिळवण्यासाठी आता योगदान द्या. आपली खरी ताकत आत्ताच कामाला लावा तरच पुढचे भवितव्य ठरणार आहे. निर्भिडपणे काम करा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे प्रतिपादन राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.मंगळवारी शहरातील माँ वैष्णो पॅलेसमध्ये आदर्श शिक्षण संस्था पतपेढी, नवगण, विनायक कर्मचारी पतसंस्था व गजानन नागरी सहकारी बँक, खरेदी विक्र ी संघ सहकारी संस्था, गजानन सहकारी सुतगिरणी या संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा जयदत्त क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी दिनकर कदम, विलास बडगे, अरूण डाके, शेषेराव फावडे, रविंद्र कदम, राजेश क्षीरसागर, गणपत डोईफोडे, मावराव मोराळे, अ‍ॅड.राजेंद्र राऊत आदी उपस्थित होते.यावेळी क्षीरसागर म्हणाले की, येणारा काळ स्पर्धेचा आहे, आरक्षणाचे समर्थन करत असलो तरी पुढची पिढी गुणात्मक दृष्टीने पुढे जाणे गरजेचे आहे. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी बीडचे लोक स्थायिक झाले आहेत. जिथे संधी मिळेल तिथे आपली माणसे गेली आहेत. विविध मोठ्या स्पर्धा परिक्षांमध्ये बीडच्या तरूणाईचा सहभाग वाढत आहे. शिक्षण क्षेत्रात होणारा बदल नवीन पिढीने स्विकारावा. समाजात विविध घटक आहेत. डॉक्टर, इंजिनिअर वगळता अन्य क्षेत्रातही तरुणांनी जायला हवे.आपल्या संस्थेतून लाखभर मुले शिक्षण घेऊन मोठ मोठ्या पदांवर आहेत. सर्वांच्या सहकार्याने मला देखील मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. विकासासाठी आपण प्रामाणिकपणे काम करतो म्हणूनच कामे होऊ लागली आहेत. बीड जिल्ह्याची परिस्थिती बिकट आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न चालू आहेत. बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम जोमाने चालू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आदर्श शिक्षण संस्था, नवगण विनायक कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.याप्रसंगी सखाराम मस्के, नानासाहेब काकडे, डॉ.राजू मचाले, एम.ए.राऊत, थिटे ए.एस., डॉ.कंधारे व्ही.एस., विश्वनाथ काळे, स्वामी एम.एस, मन्मथआप्पा हेरकर, डी.बी.आघाव, राजेंद्र मुनोत, अ‍ॅड.राजेश तांगडे, दत्तात्रय डोईफोडे, बाबासाहेब हिंदोळे, बालाप्रसाद जाजू, विश्वंभर सावंत, कोंडीराम निकम, कल्याण खांडे, बाबूराव राठोड, शेख नसीर, रंजीत आखाडे, कल्पना शेळके, किष्किंधा शिंदे, एस. बी. घोडके, आर. एम. कुºहे, व्ही. बी. बचुटेसह सर्व संस्थेचे अधिकारी, पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीराम जाधव यांनी केले. श्रीकांत कुलकर्णी यांनी आभार मानले.

टॅग्स :BeedबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागर