शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

ऐन पावसाळ््यात जिल्हाभरात ७४३ टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 00:38 IST

भर पावसाळ््यात ७४३ टँकर सुरु आहेत. ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात पाणी टंचाई जाणवत असून, अजून तहान भागवण्यासाठी टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात भर पावसाळ््यात ७४३ टँकर सुरु आहेत. ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात पाणी टंचाई जाणवत असून, अजून तहान भागवण्यासाठी टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.पावसाळा सुरु असून विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तसेच मुंबईमध्ये धुव्वाँदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. मात्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला असून, बीड जिल्ह्यात देखील पावसाने दडी मारलेली आहे. अजूनही नद्या-नाले कोरडे असून शेतातून पाणी वाहवले नाही. ग्रामीण भागातील हातपंप, विहिरींना पाण्याचा थेंब देखील आलेला नाही. पाणी उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी देखील टँकरवर अवलंबून राहवे लागत आहे.जिल्ह्यातील बहूतांश सर्वच प्रकल्प मृत साठ्यात आहेत. त्यामुळे टँकरला देखील पाणी दूरच्या ठिकाणावरून आणावे लागत आहे. अनेक गावांमध्ये दूषित पाणी येत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आलेल्या आहेत. दरम्यान ७४३ टँकर सुरु असून, ही संख्या येत्या काळात पाऊस चांगला झाला नाही तर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान ज्या गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्याची आवश्यकता आहे. त्याठिकाणी प्रशासनाकडून स्थळपाहणी करुन टँकरी मुदत वाढ देत आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातwater transportजलवाहतूकdroughtदुष्काळ