शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
4
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
5
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
6
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
7
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
8
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
9
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
10
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
11
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
12
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
13
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
14
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
15
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
16
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
17
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
18
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
19
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
20
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी

अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे बंदनंतर विक्रमी गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:42 IST

मराठवाड्यात सर्वात जुना व कार्यक्षेत्राने मोठा असलेला साखर कारखाना म्हणून अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. मागील ५ वर्ष बंद असलेला कारखाना सुरु होईल व तो व्यवस्थित चालेल या बाबत अनेकजण साशंक होते. प्रतिकूल परिस्थितीत अनेक संकटांना व अडचणींचा सामना करुन अखेर अंबासाखर कारखाना सुरळीत सुरु झाला आहे. आर्थिक वर्ष २०१७-२०१८ चा गळीत हंगाम सुरु झाल्यानंतर अल्पावधीत अंबासाखरने आज तारखेपर्यंत १ लाख मे.टन ऊसाचे गाळप केले आहे.

ठळक मुद्देप्रतिकुलतेवर मात : ४० दिवसांत १ लाख मे. टन उसाचे गाळप, टनामागे २१०० चे बील

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : मराठवाड्यात सर्वात जुना व कार्यक्षेत्राने मोठा असलेला साखर कारखाना म्हणून अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. मागील ५ वर्ष बंद असलेला कारखाना सुरु होईल व तो व्यवस्थित चालेल या बाबत अनेकजण साशंक होते. प्रतिकूल परिस्थितीत अनेक संकटांना व अडचणींचा सामना करुन अखेर अंबासाखर कारखाना सुरळीत सुरु झाला आहे. आर्थिक वर्ष २०१७-२०१८ चा गळीत हंगाम सुरु झाल्यानंतर अल्पावधीत अंबासाखरने आज तारखेपर्यंत १ लाख मे.टन ऊसाचे गाळप केले आहे.अंबासाखर निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करुन चेअरमन रमेश आडसकर यांनी शेतक-यांच्या मालकीचा हा प्रकल्प काटकसरीने चालवत शेतक-यांचे हित साधले आहे. कुठल्याही वित्तीय संस्थेचे व बँकेचे सहकार्य न घेता अंबासाखर चालू केला आहे. यावर्षीच्या गळीत हंगामात चाळीस दिवसात अंबासाखरने १ लाख मे. टन ऊसाचे गाळप केले आहे.तसेच १५ डिसेंबरपर्यंत कारखान्याकडे आलेल्या उसाचे बील प्रतिटन २१०० रुपयप्रमाणे शेतक-यांना अदा केले आहेत. त्याबद्दल चेअरमन रमेश आडसकर व संचालक मंडळाच्या कामाबद्दल ऊस उत्पादक शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे.कारखाना यशस्वीरित्या चालविण्यासाठी आडसकर यांना उपाध्यक्ष हणमंतराव मोरे, अंबाजोगाई पिपल्स बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, प्रा. वसंत चव्हाण, दाजीसाहेब लोमटे, अनंतराव पाटील, जनार्दन माने, वसंतराव हारे,शिवराम कदम, अजय ढगे पाटील, बब्रुवान खुळे, औंदुबर शिंदे, तानाजी देशमुख, तुळशीराम राऊत, श्रीराम मुंडे, सुनिल शिंदे, निवृत्ती चेवले, अ‍ॅड. प्रमोद जाधव, मारोती साळुंके, अशोक गायकवाड, सुमनबाई चौधरी, पुनम नांदवटे, विभागप्रमुख सुरेश साखरे, एम. डी. सोनवणे, यु. बी. माळी, जी. एम. चव्हाण, आर. आर. देशमुख, कर्मचारी, शेतकी विभाग, मुकादम, ऊसतोड मजुरांचे सहकार्य मिळत आहे.शेतकरी, कर्मचारी व संचालकांचे सहकार्यदिवंगत लोकनेते बाबुराव आडसकर यांनी शेतक-यांच्या हिताची व मालकीची ही संस्था जपण्यासाठी व तिच्या विकासासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले. त्यांच्याच विचाराने विद्यमान संचालक काम करीत आहेत. आर्थिक वर्ष २०१७-१८ चा गळीत हंगाम सुरु झाल्यानंतर अल्पावधीत अंबासाखरने १ लाख मे.टन ऊसाचे गाळप केल्याचे चेअरमन रमेश आडसकर म्हणाले.