शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

‘वैद्यनाथ’कडून उसाला १४०० रुपयांचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:35 IST

तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने यावर्षी ऊसाला केवळ १४०० रुपये भाव दिल्यामूळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

ठळक मुद्देसंतप्त शेतकऱ्यांचा प्रशासनाला घेराव

परळी : तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने यावर्षी ऊसाला केवळ १४०० रुपये भाव दिल्यामूळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. तब्बल ६ महिन्यानंतर व तो ही केवळ १४०० रुपये भाव मिळाल्यामुळे दुष्काळात होरपळून निघणा-या शेतकरी जाम चिडले. या प्रकरणी संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी प्रशासनाला घेराव घालून जाब विचारला. मात्र याच शेतकºयांना पोलिसांकडून नोटीसा बजावण्यात आल्याने शेतकºयांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने यावर्षी कारखाना सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकाही रुपयाचे बिल न दिल्याने शेतकरी दुष्काळात संकटात सापडला होता. मागील दोन दिवसात काही शेतकºयांच्या खात्यावर १४०० रुपये प्रति टन प्रमाणे पैसे जमा होऊ लागले होते. मात्र, १५ दिवसात पैसे देण्याचा नियम असताना ६ महिन्यांनी पैसे देणाºया कारखान्याने केवळ १४०० दिल्याने शेतकरी संतापले. शेतकºयांनी कारखान्यावर आंदोलन करत व्हाईस चेअरमन नामदेवराव आघाव यांना घेराव घातला.दरम्यान, आंदोलन का केले म्हणुन शेतकºयांना पोलिसांनी नोटीसा बजावल्यामुळे शेतकºयांच्या रोषात भर पडली. जिल्ह्यातील इतर कारखाने दोन हजार रुपयांप्रमाणे १५ दिवसात पेमेंट देत असताना ऐन दुष्काळात शेतकºयाच्या जखमेवर मीठ चोळल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी