शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

अवकाळी, गारपिटीमुळे पिकांचे नुकसान, घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : तालुक्यातील काही महसूल मंडलांमध्ये शनिवारी वादळी वाऱ्यासह झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गेवराई : तालुक्यातील काही महसूल मंडलांमध्ये शनिवारी वादळी वाऱ्यासह झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तालुक्यातील राजापूर परिसरात तुलनेने जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आमदार लक्ष्मण पवार यांनी रविवारी या भागात पाहणी करून माहिती घेतली. यावेळी कृषी पर्यवेक्षक आर. आर. चव्हाण, तलाठी ए. ए. गायकवाड, कृषी सहाय्यक एस. ई. शेळके, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग थडके, प्रा. शाम कुंड, संजय आंधळे, गोपाल चव्हाण, शेख मोहम्मद, राहुल बेडके, अजिनाथ सोनवणे उपस्थित होते. आमदार पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, कांदा, भुईमूग व फळभाजी पिकांची पाहणी केली. काही घरांचीही पडझड झाल्याचे यावेळी दिसले. घरासह पिकांच्या झालेल्या नुकसानाबद्दल शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळावी, यासाठी तत्काळ पंचनामे करुन शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना आमदार पवार यांनी प्रशासनाला केल्या. यावेळी राजापूर व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

===Photopath===

210321\sakharam shinde_img-20210321-wa0036_14.jpg

===Caption===

गेवराई तालुक्यातील राजापूर भागात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसनीची आ. लक्ष्मण पवार यांनी पाहणी केली.