शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

माजलगाव धरणाची १ मीटरने वाढली पाणीपातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 18:30 IST

मृतसाठ्याबाहेर येण्यासाठी दोन फुट पाण्याची आवश्यकता

ठळक मुद्देधरण मृतसाठ्यात असून 120.40 द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा आहे. धरण भरण्यासाठी 431.80 मिटर एवढे पाणी लागते.

माजलगाव :  माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बीड, वडवणी व शिरूर कासार परिसरात सोमवारी झालेल्या अतिवृष्टी झाली. त्यामुळे धरणात मोठ्याप्रमाणावर पाण्याची आवक व्होउन पाणी पातळी १ मीटरने वाढली आहे. तरीही धरण मृतसाठ्यातून बाहेर पडण्यासाठी आता केवळ 2 फुट अंतर राहिले आहे.

माजलगाव धरण पावसाळा संपत आला असतांना ही मृतसाठ्यातच होता. यावर्षी धरण भरेल ही आशाच शेतकर्‍यासह सर्वसामान्यांनी सोडली होती. मात्र परतीच्या पावसावर निदान मृतसाठ्याच्यावर पाणी पातळी वाढेल ही आशा होती. सोमवार दि.23 रोजी माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बीड, वडवणी व शिरूर कासारसह परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे दिलासा मिळाला आहे. या पडलेल्या पावसामुळे 12 तासात माजलगाव धरणाची पाणी पातळी 1 मिटरने वाढली असून आत्ता मृतसाठ्यातून बाहेर येण्यासाठी 2 फुट अंतर राहिले आहे.

मंगळवारी दुपारी 2 वाजे दरम्यान धरणाची पाणी पातळी 425.38 मिटर झाली असून मृतसाठ्यातून बाहेर येण्यासाठी 426.11 मिटर पाणी पातळी आवश्यकता आहे. धरण भरण्यासाठी 431.80 मिटर एवढे पाणी लागते. तर आणखी धरण शंभर टक्के भरण्यासाठी 6.42 मिटर एवढी पाणी पातळी वाढणे आवश्यक आहे. सध्या धरणाची पाणी पातळी मृतसाठ्यात असून 120.40 द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा आहे. धरणाची पाणी पातळी  6.92 टक्के खालावलेलीच आहे. सध्याचे परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने व हवामान खात्याने परतीचा पाऊस मुसळधार असल्याचा अंदाज सांगीतला आहे. त्यामुळे निश्‍चितच माजलगाव धरण भरेल अशी आशा शेतकरी वर्गासह सर्वसामान्यांना लागली आहे. यापूर्वी माजलगाव धरण अनेक वेळा परतीच्या पावसाने दोन-तीन दिवसात भरल्याले आहे.

टॅग्स :Majalgaon Damमाजलगाव धरणRainपाऊसBeedबीड