शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

दुष्काळ ते अतिवृष्टी अंबाजोगाई तालुक्याचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 23:55 IST

पावसाळ्यातील तीन महिने अत्यल्प पाऊस झाल्याने शासनाने अंबाजोगाई तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला. इकडे तालुक्यात दुष्काळ जाहीर होताच परतीच्या पावसाने अक्षरश: अंबाजोगाई तालुक्याला धोधो पावसाने झोडपून काढले.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाने रबी हंगाम लांबला : निसर्गानं दिलं ते पावसानं हिरावलं; परतीच्या पावसाने केले पिकांचे नुकसान

अविनाश मुडेगावकर।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : पावसाळ्यातील तीन महिने अत्यल्प पाऊस झाल्याने शासनाने अंबाजोगाई तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला. इकडे तालुक्यात दुष्काळ जाहीर होताच परतीच्या पावसाने अक्षरश: अंबाजोगाई तालुक्याला धोधो पावसाने झोडपून काढले. जी काही पिके आली होती. ती झालेल्या मुसळधार पावसाने पाण्यात तरंगली.सोयाबीन, कापूस, पिवळा, बाजरी, या पिकांची या पावसाने अतोनात नुकसान झाले. परिणामी रबी हंगामही परतीच्या पावसाने लांबला आहे. तालुक्यात तळ्यांमध्ये नव्हे तर पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. कोरडा दुष्काळ ते अतिवृष्टी असा प्रवास अंबाजोगाई तालुक्याचा झाला आहे.तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्याच्या अखेरीस अत्यल्प पाऊस झाला. या पावसावर अनेक ठिकाणी पेरण्या झाल्या. मात्र, पुन्हा जो पाऊस उघडला तो सप्टेंबर महिना संपेपर्यंत आलाच नाही. आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली. प्रारंभीच्या काळात परतीचाही पाऊस तसा तुरळकच राहिला. यामुळे रबीच्या पेरण्या चांगल्या होतील. अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होता. मात्र, सलग दोन दिवस परतीच्या पावसाने हाहा:कार केला व सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. एकाच दिवसात नव्वद मिलिमीटरपर्यंत पावसाचे नोंद झाली. तालुक्यात ८४ हजार हेक्टर खरीपाचे क्षेत्र आहे. जुलैमध्ये कशाबशा ७० हजार हेक्टरपर्यंत पेरण्या झाल्या. मात्र, परतीच्या पावसाने या सर्व पिकांवर पाणी फेरले. पेरणीचा खर्च, काढणीचा खर्च, कसा काढायचा हा प्रश्न शेतकऱ्यांना तीव्रतेने भेडसावू लागला आहे. सततच्या पावसाने शेतात वाढलेले तण काढण्यासाठीही मोठा खर्च येतो. त्यात पीकविम्याची रक्कमही अद्यापही अर्ध्या शेतकऱ्यांना मिळाली नाही. सलग दोन वर्षे झालेले दुष्काळाचे सावट आता झालेल्या पावसानेही रबी हंगाम लांबणीवर पडला आहे. शेतात पिकांपेक्षा तण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या सर्व समस्यांनी शेतकरी ग्रासलेला आहे. शेतकºयांच्या खिशात खडखडाट असताना नवनवीन संकटे समोर येत आहेत. वाढता खर्च भागवायचा कसा? हे नवीन संकट उभे राहिले आहे. शेताची पाहणी, नुकसानीचे पंचनामे सुरू असले शेतकºयांना मदत मिळणार की केवळ मदतीचा फार्स होणार?

टॅग्स :BeedबीडAmbajogaiअंबाजोगाईRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र