शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

विहिरीत विषारी द्रव्य टाकल्याने खळबळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 18:00 IST

विहिरीतून गावात तसेच आजूबाजूच्या परिसरात पाणी पुरवठा केला जातो

गेवराई (बीड ) :  तालुक्यातील भोजगावं येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीत अज्ञात व्यक्तीने बुधवारी (दि. १७ ) रात्री विषारी द्रव्य टाकल्याने खळबळ उडाली आहे. संपूर्ण पाणी दुषित झाले असून शेतकऱ्याच्या निदर्शनास हे आल्याने मोठी दुर्घटना टळली.  या प्रकरणी गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल  करण्याची प्रक्रिया सुरू होती.

तालुक्यातील भोजगावं येथील शेतकरी रावसाहेब शिंदे यांचे गावालगत शेतजमीन असून त्यात विहिर आहे. याच विहिरीचे पाणी खाजगी टॅकरने गावात तसेच देवपिपंरी, भाटआंतरवाली ,कोमलवाडी, राजपिपंरी या भागात दिले जाते.  बुधवारी सकाळी शिंदे विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेले असता त्यांना विषारी द्रव्याचा वास उग्र वास आला. त्यांनी अधिक तपासणी केली असता पाण्यात विषारी द्रव्य टाकल्याचे लक्षात आले. शिंदे यांनी तत्काळ याची माहिती गेवराई पोलीस ठाण्यात दिली. यानंतर पोलीस सतिष खरात व परमेश्वर तागड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे,नारायण खटाने यांनी सुद्धा  घटनास्थळी भेट दिली. 

पोलिसांनी पाण्यात टाकलेल्या विषारी द्रव्याच्या दोन बाटल्या जप्त केल्या आहेत. तसेच पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहेत. गावात आणि आजूबाजूस येथून पाणी जात असल्याने मोठी दुर्घटना टळली. 

टॅग्स :WaterपाणीBeedबीडPoliceपोलिसagricultureशेती