शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत विषारी द्रव्य टाकल्याने खळबळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 18:00 IST

विहिरीतून गावात तसेच आजूबाजूच्या परिसरात पाणी पुरवठा केला जातो

गेवराई (बीड ) :  तालुक्यातील भोजगावं येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीत अज्ञात व्यक्तीने बुधवारी (दि. १७ ) रात्री विषारी द्रव्य टाकल्याने खळबळ उडाली आहे. संपूर्ण पाणी दुषित झाले असून शेतकऱ्याच्या निदर्शनास हे आल्याने मोठी दुर्घटना टळली.  या प्रकरणी गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल  करण्याची प्रक्रिया सुरू होती.

तालुक्यातील भोजगावं येथील शेतकरी रावसाहेब शिंदे यांचे गावालगत शेतजमीन असून त्यात विहिर आहे. याच विहिरीचे पाणी खाजगी टॅकरने गावात तसेच देवपिपंरी, भाटआंतरवाली ,कोमलवाडी, राजपिपंरी या भागात दिले जाते.  बुधवारी सकाळी शिंदे विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेले असता त्यांना विषारी द्रव्याचा वास उग्र वास आला. त्यांनी अधिक तपासणी केली असता पाण्यात विषारी द्रव्य टाकल्याचे लक्षात आले. शिंदे यांनी तत्काळ याची माहिती गेवराई पोलीस ठाण्यात दिली. यानंतर पोलीस सतिष खरात व परमेश्वर तागड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे,नारायण खटाने यांनी सुद्धा  घटनास्थळी भेट दिली. 

पोलिसांनी पाण्यात टाकलेल्या विषारी द्रव्याच्या दोन बाटल्या जप्त केल्या आहेत. तसेच पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहेत. गावात आणि आजूबाजूस येथून पाणी जात असल्याने मोठी दुर्घटना टळली. 

टॅग्स :WaterपाणीBeedबीडPoliceपोलिसagricultureशेती