शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मरण यातना संपणार ! आठवड्यात 'त्या' २० किलोमीटरवरील खड्डे बुजवणार, नितीन गडकरींचे आश्वासन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 12:34 IST

Nitin Gadkari News साबलखेड ते चिंचपूर असा २० किलोमीटरचा रस्त्यावर मोठेमोठे खड्डे पडले आहेत.

कडा ( बीड ) : राष्ट्रीय महामार्ग क्र. ५६१ वर वीस किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. याची दखल केंद्रिय दळणवळण व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांनी घेतली असून आठ दिवसात रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले आहे. रस्त्याच्या दुरावस्थेबाबत भाजपाचे जिल्हा सचिव शंकर देशमुख यांनी गडकरी यांची नागपूर येथे भेट घेतली होती.

बीड जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.५६१ हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आहे. याच महामार्गावरून हैदराबाद, कर्नाटक राज्यातून येणारे प्रवासी, यात्रेकरू मोठ्या संख्येने प्रवास करतात. शनि शिंगणापुर, शिर्डी देवस्थाकडे हा मार्ग जातो. मात्र हा मार्ग अरुंद असल्याने येथे नेहमी अपघात घडतात. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अहमदनगर -कडा- जामखेड- बीड या महामार्गाच्या दुरूती व मजबुतीकरणाचे काम केले आहे. मात्र, साबलखेड ते चिंचपूर असा २० किलोमीटरचा रस्त्याचे काम करण्यात आले नाही. 

संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने या २० किलोमीटर दरम्यान मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे प्रवाशांना अनंत अडचणींना सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेबाबत भाजपाचे जिल्हा सचिव शंकर देशमुख यांनी नागपूर येथे केंद्रीय दळणवळण व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. रस्त्याच्या दुरुस्तीचा विषय त्यांनी गडकरी यांच्यासमोर मांडला. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी लागलीच सबंधित अधिकाऱ्यांना सुचना देत आठ दिवसात या महामार्गावरील खड्डे बुजवण्यात येतील असे आश्वासन दिले.

मृत्यूचा सापळा ! वर्षभरात 'या' मार्गावर ४०० अपघातात गेले १९ बळी

टॅग्स :BeedबीडNitin Gadkariनितीन गडकरीhighwayमहामार्ग