शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

ज्वारी काढणीला सुरुवात; मजुरीचे दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 23:59 IST

आष्टी : सतत कायम दुÞष्काळी असणाऱ्या आष्टी तालुक्यातील शेतकरी अल्प पाण्यावर येणारे ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतात. गतवर्षी सतत ...

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : लष्करी अळी, चिकटा, ढगाळ वातावरणाने उत्पादनात घट

आष्टी : सतत कायम दुÞष्काळी असणाऱ्या आष्टी तालुक्यातील शेतकरी अल्प पाण्यावर येणारे ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतात. गतवर्षी सतत पडणारा पाऊस, लष्करी अळीचे आक्रमण,ढगाळ वातावरण यांचा ज्वारीच्या पिकावर विपरीत परिणाम झाल्याने उत्पादनात घट आली आहे. सध्या ज्वारीच्या काढणीला सुरूवात झाली, असून उत्पादनात झालेली घट व मजुरांचे गगनाला भिडलेले दर यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जास्त दराने रोजंदारी देऊनही मजूर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आल्याचे चित्र दिसून येत आहे.उत्पादन घटण्याची कारणेआष्टी तालुक्यात गत वर्षी रब्बीच्या पिकांसाठी आवश्यक पाऊस पडला. काही भागात जोरदार, तर काही भागात पेरणी योग्यच पाऊस पडला. ज्वारी, हरभरा या पिकांच्या पेरण्या मोठ्या प्रमाणावर झाल्या. सुरूवातीला पावसाने ज्वारीचे पीक जोमात वाढले. ज्वारीवर लष्करी अळीचे आक्रमण, चिकटा, ढगाळ वातावरणामुळे पिकाच्या उत्पादनात घट झाली.शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेतरबी हंगामातील ज्वारीचा पीकविमा कंपनीने भरून घेतला नाही. अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी " ८ हजार मदत जाहीर केली होती परंतु ती अद्याप शेतक-यांना मिळालेली नाही.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी