शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

थरारक ! वळणावर अंदाज चुकला अन कार कालव्यात कोसळली, वकिलाचे कुटुंब थोडक्यात बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 18:45 IST

अपघात निदर्शनास येताच गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांनी नागरिकांच्या मदतीने तातडीने मदत केली. 

गेवराई : दहाव्याचा कार्यक्रम आटोपून परतत असताना औरंगाबाद येथील एका कुंटुबाची कार राक्षसभुवन जवळील वळणावर असलेल्या उजव्या कालव्यात कोसळल्याची थरारक घटना आज दुपारी घडली. दैवबलवत्तर म्हणून आतील कोणालाही इजा  झाली नाही. दरम्यान, या मार्गावरून जाणाऱ्या गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांनी नागरिकांच्या मदतीने तातडीने मदत केली. 

औरंगाबाद येथील अॅड.अविनाश बांगर कुटुंबासह आज सकाळी पाहुण्यांच्या दहाव्याच्या कार्यक्रमाला राक्षसभुवन येथे आले होते. कार्यक्रम आटोपून बांगर कुटुंबासह दुपारी दोनच्या सुमारास कारने (  क्रमांक एम.एच 20 एफ.वाय 3302 ) परतत होते. दरम्यान, राक्षसभुवन जवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार बाजूच्या उजव्या कालव्यात कोसळली. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही, 

तहसीलदार सचिन खाडे मदतीला धावलेदरम्यान, तहसीलदार सचिन खाडे व बाळासाहेब पखाले,विठ्ठल आम्लेकर हे या मार्गावरून प्रवास करत होते. अपघात निदर्शनास येताच खाडे यांनी तत्काळ गाडी थांबवली. तहसीलदार खाडे यांनी सहकारी आणि नागरिकांच्या मदतीने कालव्यात उतरून कारमधील नागरिकांना बाहेर काढले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडAccidentअपघात