शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

माजलगावात गेटकेन ऊस असलेल्या गाड्या अडविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 17:20 IST

सोमठाणा येथे राष्ट्रीय महामार्गावर गेटकेनचा ऊस  असलेल्या गाड्या आज अडविण्यात आल्या आहेत. 

ठळक मुद्दे कार्यक्षेत्रातील उस गाळप करावा

माजलगांव (बीड ) : पाणी पातळी खालावल्याने उभा ऊस वाळत आहे मात्र साखर कारखानदार कार्यक्षेत्रातील उस गाळप करण्याऐवजी गेटकेनचा उस आणत आहेत. त्यामुळे शेतक-यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. कार्यक्षेत्रातील ऊस गाळप करावा या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सोमठाणा येथे राष्ट्रीय महामार्गावर गेटकेनचा ऊस  असलेल्या गाड्या आज अडविण्यात आल्या आहेत. 

तालुका परिसरात छत्रपती साखर कारखाना, जय महेश कारखाना, सुंदरराव सोळंके साखर कारखाना आहे. या तिन कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील ऊस गाळप केल्यास ऊस गाळपाचा प्रश्न निर्माण होणार नाही. परंतु, गेटकेनचा उस गाळपास आणल्याने परिसरातील ऊस उभाच राहत आहे. पाण्याअभावी हा ऊस वाळत असुन कारखानदारांनी कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप होईपर्यंत गेटकेनचा ऊस गाळपास आणु नये या मागणीसाठी गेटकेनचा उस येणा-या गाड्या अडवत राष्ट्ीय महामार्गावर सोमठाणा येथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. याठिकाणी पोलिस निरीक्षक मिर्झा बेग हे दाखल झाले असुन मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेती