शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सरसकट कर्जमाफीसाठी ‘प्रहार’ संघटनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:02 IST

‘प्रहार’ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी शेकडो कार्यकर्ते व शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.

ठळक मुद्देशेकडो कार्यकर्ते, शेतकरी सहभागी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बीड : जिल्ह्यातील सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. त्यांना शासनाने दिलेल्या कर्जमाफीने दिलासा मिळणार नाही म्हणून सरकट कर्जमाफी करण्यात यावी, यासह इतर मागण्यासाठी ‘प्रहार’ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी शेकडो कार्यकर्ते व शेतकरीमोर्चात सहभागी झाले होते.प्रहार जनशक्ती पक्ष बीड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला, यावेळी शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, पिकविमा पक्कम तातडीने वाटप करावी, शोतीच्या पेरणी ते कापणी पर्यंत समावेश मनरेगा योजनेत करावा, दुष्काळग्रस्त भागात अजूनही अनुदान शेतकºयांना मिळालेले नाही त्यांना ते तात्काळ वाटप करावे, दुष्काळी परिस्थिमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, ओबीसीसाठी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृह निर्माण करावे, विधवा भगिनींना १० हजार रुपये दिवाळी भाऊबीज भेट द्यावी, जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, पंचायतसमिती या सर्वांनी दिव्यांगाच्या ५ ट्क्के निधी त्वरित वाटप करावा यासह इतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुका अध्यक्षा लताताई सीताराम पंडित, सुनील ठोसर, भगवानराजे कदम, श्रीकृष्ण कचरे, गणेश शेळके, कैलास मस्के, सीतारामजी पंडित, सुरेश नवले, यशवंत टकले, मंगल आगलावे, सोनाली काकडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला होता.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीMorchaमोर्चा