शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

सरसकट कर्जमाफीसाठी ‘प्रहार’ संघटनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:02 IST

‘प्रहार’ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी शेकडो कार्यकर्ते व शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.

ठळक मुद्देशेकडो कार्यकर्ते, शेतकरी सहभागी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बीड : जिल्ह्यातील सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. त्यांना शासनाने दिलेल्या कर्जमाफीने दिलासा मिळणार नाही म्हणून सरकट कर्जमाफी करण्यात यावी, यासह इतर मागण्यासाठी ‘प्रहार’ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी शेकडो कार्यकर्ते व शेतकरीमोर्चात सहभागी झाले होते.प्रहार जनशक्ती पक्ष बीड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला, यावेळी शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, पिकविमा पक्कम तातडीने वाटप करावी, शोतीच्या पेरणी ते कापणी पर्यंत समावेश मनरेगा योजनेत करावा, दुष्काळग्रस्त भागात अजूनही अनुदान शेतकºयांना मिळालेले नाही त्यांना ते तात्काळ वाटप करावे, दुष्काळी परिस्थिमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, ओबीसीसाठी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृह निर्माण करावे, विधवा भगिनींना १० हजार रुपये दिवाळी भाऊबीज भेट द्यावी, जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, पंचायतसमिती या सर्वांनी दिव्यांगाच्या ५ ट्क्के निधी त्वरित वाटप करावा यासह इतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुका अध्यक्षा लताताई सीताराम पंडित, सुनील ठोसर, भगवानराजे कदम, श्रीकृष्ण कचरे, गणेश शेळके, कैलास मस्के, सीतारामजी पंडित, सुरेश नवले, यशवंत टकले, मंगल आगलावे, सोनाली काकडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला होता.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीMorchaमोर्चा