शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सरसकट कर्जमाफीसाठी ‘प्रहार’ संघटनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:02 IST

‘प्रहार’ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी शेकडो कार्यकर्ते व शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.

ठळक मुद्देशेकडो कार्यकर्ते, शेतकरी सहभागी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बीड : जिल्ह्यातील सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. त्यांना शासनाने दिलेल्या कर्जमाफीने दिलासा मिळणार नाही म्हणून सरकट कर्जमाफी करण्यात यावी, यासह इतर मागण्यासाठी ‘प्रहार’ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी शेकडो कार्यकर्ते व शेतकरीमोर्चात सहभागी झाले होते.प्रहार जनशक्ती पक्ष बीड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला, यावेळी शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, पिकविमा पक्कम तातडीने वाटप करावी, शोतीच्या पेरणी ते कापणी पर्यंत समावेश मनरेगा योजनेत करावा, दुष्काळग्रस्त भागात अजूनही अनुदान शेतकºयांना मिळालेले नाही त्यांना ते तात्काळ वाटप करावे, दुष्काळी परिस्थिमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, ओबीसीसाठी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृह निर्माण करावे, विधवा भगिनींना १० हजार रुपये दिवाळी भाऊबीज भेट द्यावी, जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, पंचायतसमिती या सर्वांनी दिव्यांगाच्या ५ ट्क्के निधी त्वरित वाटप करावा यासह इतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुका अध्यक्षा लताताई सीताराम पंडित, सुनील ठोसर, भगवानराजे कदम, श्रीकृष्ण कचरे, गणेश शेळके, कैलास मस्के, सीतारामजी पंडित, सुरेश नवले, यशवंत टकले, मंगल आगलावे, सोनाली काकडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला होता.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीMorchaमोर्चा