शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

उमापूर फाट्यावर दोन तास रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 00:29 IST

नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी शनिवारी उमापूर फाटा येथे धनगर समाज उन्नती मंडळाचे रवी देशमुख, संभाजी ब्रिगेडचे सोपान दळवी व ग्रा. पं. सदस्य मुबारक शेख यांच्या नेतृत्वात तब्बल दोन तास रास्ता रोको करण्यात आला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या वतीने विविध मागण्यांचे प्रशासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम जवळपास वाया गेला आहे. त्यामुळे खरीपातील कापूस, सोयाबीन यासहित सर्व पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी शनिवारी उमापूर फाटा येथे धनगर समाज उन्नती मंडळाचे रवी देशमुख, संभाजी ब्रिगेडचे सोपान दळवी व ग्रा. पं. सदस्य मुबारक शेख यांच्या नेतृत्वात तब्बल दोन तास रास्ता रोको करण्यात आला.सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप हंगामातील सर्व पिके करपून गेली आहेत. कशीबशी वाढलेली पिके आता माना टाकू लागली आहेत. कापूस, सोयाबीन, मूग, बाजरी ही पिके पूर्णपणे वाया गेली असून, कापसाची वाढ खुंटलेली आहे. परिणामी लागवड खर्चही पदरात पडतो की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते संभाजी आरबड, संतोष कापसे, दयानंद कापसे, राजेंद्र डाके, उमेश शिंदे, आदर्श औटी, मजिद शेख, दत्ता बनसोडे, राहुल देशमुख, मतीन सौदागर, नईम पठाण, रघु जाधव आदी उपस्थित होते.पिकांचे पंचनामे करून दुष्काळ जाहीर करा४एक ना अनेक संकटात सापडलेल्या शेतकºयांच्या पिकांचे पंचनामे करून दुष्काळ जाहीर करण्यात यावा , हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे, चालू वर्ष २०१८ चा खरीप पीकविमा १०० टक्के मंजूर करावा, बोंडअळीचे अनुदान तात्काळ वाटप करावे, २०१६ चा भारतीय स्टेट बँक शाखा उमापूरचा विमा १२ टक्के व्याजासहित शेतकºयांना द्यावा या सहित अनेक मागण्यांचे निवेदन शेतकºयांच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीagitationआंदोलन