शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

उमापूर फाट्यावर दोन तास रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 00:29 IST

नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी शनिवारी उमापूर फाटा येथे धनगर समाज उन्नती मंडळाचे रवी देशमुख, संभाजी ब्रिगेडचे सोपान दळवी व ग्रा. पं. सदस्य मुबारक शेख यांच्या नेतृत्वात तब्बल दोन तास रास्ता रोको करण्यात आला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या वतीने विविध मागण्यांचे प्रशासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम जवळपास वाया गेला आहे. त्यामुळे खरीपातील कापूस, सोयाबीन यासहित सर्व पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी शनिवारी उमापूर फाटा येथे धनगर समाज उन्नती मंडळाचे रवी देशमुख, संभाजी ब्रिगेडचे सोपान दळवी व ग्रा. पं. सदस्य मुबारक शेख यांच्या नेतृत्वात तब्बल दोन तास रास्ता रोको करण्यात आला.सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप हंगामातील सर्व पिके करपून गेली आहेत. कशीबशी वाढलेली पिके आता माना टाकू लागली आहेत. कापूस, सोयाबीन, मूग, बाजरी ही पिके पूर्णपणे वाया गेली असून, कापसाची वाढ खुंटलेली आहे. परिणामी लागवड खर्चही पदरात पडतो की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते संभाजी आरबड, संतोष कापसे, दयानंद कापसे, राजेंद्र डाके, उमेश शिंदे, आदर्श औटी, मजिद शेख, दत्ता बनसोडे, राहुल देशमुख, मतीन सौदागर, नईम पठाण, रघु जाधव आदी उपस्थित होते.पिकांचे पंचनामे करून दुष्काळ जाहीर करा४एक ना अनेक संकटात सापडलेल्या शेतकºयांच्या पिकांचे पंचनामे करून दुष्काळ जाहीर करण्यात यावा , हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे, चालू वर्ष २०१८ चा खरीप पीकविमा १०० टक्के मंजूर करावा, बोंडअळीचे अनुदान तात्काळ वाटप करावे, २०१६ चा भारतीय स्टेट बँक शाखा उमापूरचा विमा १२ टक्के व्याजासहित शेतकºयांना द्यावा या सहित अनेक मागण्यांचे निवेदन शेतकºयांच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीagitationआंदोलन