शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

उमापूर फाट्यावर दोन तास रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 00:29 IST

नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी शनिवारी उमापूर फाटा येथे धनगर समाज उन्नती मंडळाचे रवी देशमुख, संभाजी ब्रिगेडचे सोपान दळवी व ग्रा. पं. सदस्य मुबारक शेख यांच्या नेतृत्वात तब्बल दोन तास रास्ता रोको करण्यात आला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या वतीने विविध मागण्यांचे प्रशासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम जवळपास वाया गेला आहे. त्यामुळे खरीपातील कापूस, सोयाबीन यासहित सर्व पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी शनिवारी उमापूर फाटा येथे धनगर समाज उन्नती मंडळाचे रवी देशमुख, संभाजी ब्रिगेडचे सोपान दळवी व ग्रा. पं. सदस्य मुबारक शेख यांच्या नेतृत्वात तब्बल दोन तास रास्ता रोको करण्यात आला.सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप हंगामातील सर्व पिके करपून गेली आहेत. कशीबशी वाढलेली पिके आता माना टाकू लागली आहेत. कापूस, सोयाबीन, मूग, बाजरी ही पिके पूर्णपणे वाया गेली असून, कापसाची वाढ खुंटलेली आहे. परिणामी लागवड खर्चही पदरात पडतो की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते संभाजी आरबड, संतोष कापसे, दयानंद कापसे, राजेंद्र डाके, उमेश शिंदे, आदर्श औटी, मजिद शेख, दत्ता बनसोडे, राहुल देशमुख, मतीन सौदागर, नईम पठाण, रघु जाधव आदी उपस्थित होते.पिकांचे पंचनामे करून दुष्काळ जाहीर करा४एक ना अनेक संकटात सापडलेल्या शेतकºयांच्या पिकांचे पंचनामे करून दुष्काळ जाहीर करण्यात यावा , हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे, चालू वर्ष २०१८ चा खरीप पीकविमा १०० टक्के मंजूर करावा, बोंडअळीचे अनुदान तात्काळ वाटप करावे, २०१६ चा भारतीय स्टेट बँक शाखा उमापूरचा विमा १२ टक्के व्याजासहित शेतकºयांना द्यावा या सहित अनेक मागण्यांचे निवेदन शेतकºयांच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीagitationआंदोलन