शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

मांगीरबाबा यात्रेत भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट; गळ टोचणी यावर्षीही बंदच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 17:41 IST

भाविकांच्या संख्येत जवळपास ६० ते ७० टक्के घट झाल्याचा अंदाज

- श्रीकांत पोफळेकरमाड (औरंगाबाद ) : कोरोना प्रादुर्भावामुळे सलग दोन वर्षाचा खंड पडल्यानंतर यावर्षी भरलेल्या मांगीरबाबा यात्रेत भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट दिसून आली. भाविकांच्या संख्येत जवळपास ६० ते ७० टक्के घट झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, २०१९ मध्ये बंद केलेली गळ टोचणीची प्रथा यावर्षीही बंद ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे.

भारतातील प्रसिद्ध यात्रांपैकी एक असलेली औरंगाबाद तालुक्यातील शेंद्रा कमंगर येथील मांगीर बाबा यात्रा. कोरोना परिस्थितीमुळे मागील दोन वर्षापासून ही यात्रा रद्द करण्यात आली होती. यावर्षी कोरोना ओसरल्याने यात्रा पूर्ण क्षमतेने भरविण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. २०१९ ला  पहिल्यांदा गळ टोचणी प्रथा बंद करण्यास देवस्थान समिती, ग्रामपंचायत तसेच प्रशासकीय यंत्रणा यांना यश आले होते. त्यानंतर यावर्षी होणाऱ्या यात्रेत देखील गळ टोचणी पूर्णपणे बंद आहे. 

भाविक आपला नवस फेडण्यासाठी या ठिकाणी गळ टोचून घेत असत. ही गळ टोचणीची कुप्रथा बंद करण्यात आली आहे. मागील दोन वर्षांपासून यात्रा रद्द होत आहे. तसेच वाढते तापमान या कारणांमुळे भाविकांची संख्या घटली असावी असे जाणकारांचे मत आहे. दरम्यान, उद्या भाविकांची संख्या वाढू शकते असा अंदाज देवस्थान समितीच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद