शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

गेवराई तहसीलवर शिवसेनेचा शेतकरी हक्क महामोर्चा धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 14:35 IST

मोर्चात अनेक शेतकरी बैलगाडीसह सहभागी झाले होते. 

गेवराई (बीड ) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्यावतीने काढलेला शेतकरी हक्क महामोर्चा आज दुपारी  तहसील कार्यालयावर धडकला. आज माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखालील निघालेल्या या मोर्चात अनेक शेतकरी बैलगाडीसह या सहभागी झाले होते. 

गेल्या वर्षी गाळपास दिलेल्या उसाचे एफ आर पी प्रमाणे जय भवानी सहकारी साखर कारखाना गढी आणि महेश साखर कारखाना माजलगाव यांनी तात्काळ शेतकऱ्यांना पेमेंट द्यावे, दुष्काळग्रस्त जाहीर करावा, वन्यप्राणी बाधित क्षेत्र आणि अवर्षण प्रवण क्षेत्र म्हणून जाहीर करावे, नाफेडला दिलेल्या तुरीचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांना द्यावेत, वाहतूकदार ऊसतोड मजूर यांचे डिपॉझिट कमिशन तात्काळ द्यावे यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने आज दुपारी १२ वाजता तहसील  कार्यालयावर विराट शेतकरी हक्क महामोर्चा काढण्यात आला. 

माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा पंचायत समिती काॅर्नर, शास्त्री चौक,दाभाडे गल्ली मार्गे तहसील कार्यालय असा निघाला. तहसीलसमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. मोर्चात जि.प.सभापती युद्धजीत पंडीत, पं.स.सभापती अभयसिंह पंडित, शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खाडे, अजय दाभाडे, रोहित पंडित, भिष्माचार्य दाभाडे, उज्वला वोभळे, विजयकुमार वाव्हळ,बप्पासाहेब तळेकर,अमोल करांडे, शिनुभाऊ बेदरे यांच्यासह तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा बैलगाडीसह सहभाग होता.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMorchaमोर्चाBeedबीडFarmerशेतकरीTahasildarतहसीलदार