शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

पुण्यातील साखर संकुलसमोर शिवसेनेचे 'रसवंती आंदोलन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 19:36 IST

ऊस गाळप सुरु होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला

माजलगाव (बीड ) : शिवसेनेच्या वतीने माजलगाव मतदारसंघातील तिन्ही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या गाळप झालेल्या ऊसाची बिल अदा न केल्यामुळे पुणे येथील साखर संकुल, साखर आयुक्त कार्यालयासमोर आज सकाळी 11 वाजल्यापासून 'रसवंती आंदोलन' करण्यात येत आहे. तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर शेतकरी व शिवसैनिकांचा या आंदोलनात सहभाग आहे.

माजलगाव मतदारसंघातील जय महेश साखर कारखाना पवारवाडी, छत्रपती सहकारी साखर कारखाना सावरगाव आणि लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना तेलगाव या तिन्ही कारखान्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या ऊस गाळपास सुरुवात केली मात्र दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला असून कारखान्यांना 15 दिवसात ऊस बील देणे देणे बंधनकारक असताना देखिल अद्याप शेतकऱ्यांना ऊस बीलाचे पैसे न मिळाल्याने या तिन्ही कारखान्यांच्या विरोधात शिवसेनेचे तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव, शिवसैनिक आणि शेकडो शेतकऱ्यांचे आज पासून शिवाजीनगर पुणे येथील साखर संकुल साखर आयुक्त कार्यालयासमोर 'रसवंती आंदोलन' करण्यात येत आहे. 

आंदोलनात वडवणी तालुकाप्रमुख संदीप माने, रामदास ढगे , दयानंद शिंदे, नामदेव सोजे, मुंजाबा जाधव, तिर्थराज पांचाळ, अनिल धुमाळ, हनुमान सरवदे, उध्दव धुमाळ, महेश खेटे, गजानन गिराम, महादेव सुरवसे, गणेश राऊत, निलेश मुळे, गणेश शिंदे, शिवाजी सावंत, जयराम राऊत, नाना बामपारे, गोविंद काळे, करण थोरात आदींचा सहभाग आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेShiv SenaशिवसेनाBeedबीड