शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

बीडमध्ये फसलेल्या गुंतवणूकदारांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:43 IST

जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी सरकारकडे वारंवार पाठपुरवा करुनही रक्कम न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी दहा विविध वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांमध्ये जवळपास २५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. मात्र या कपंन्यांकडून दगाफटका झाला. सर्व कंपन्या सेबीच्या अधिपत्याखाली होत्या. सर्व कंपन्यांच्या बाबतीत न्यायालयाने ग्राहकांच्या बाजुने निकाल दिलेला आहे. तसेच सरकारकडे वारंवार पाठपुरवा करुनही रक्कम न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला.मुलामुलींचे भविष्य, त्यांचे लग्न, शिक्षण, वैद्यकीय उपचार व इतर कामासाठी ही रक्कम कामी येईल असे स्वप्न बाळगून ही गुंतवणूक केली होती. मात्र ५ वर्ष होऊनही गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. परिणामी गुंतवणूकदार व प्रतिनिधी यांच्यात भांडण, हाणामारीचे प्रकार घडत आहेत. प्रतिनिधींना त्रास होणार नाही यासाठी शासनाने उपाय करण्याची मागणी निवेदनात केली आहे.पर्ल्स ग्रुप आॅफ कंपनी, साईप्रसाद ग्रुप आॅफ कंपनी, समृद्ध जीवन ग्रुप आॅफ कंपनी, मैत्रेय प्लॉटर्स अ‍ॅन्ड स्ट्रक्चर्स प्रा. लि. कंपनी, ट्विंकलग्रुफ आॅफ कंपनी, एच. बी. एन. डेअरीज ग्रुप आॅफ कंपनी, गरिम ग्रुप आॅफ कंपनी, एनआयसीएल कंपनी, सनशाईन ग्रुप आॅफ कंपनी, पॅन कार्ड क्लब लि. या कंपन्यांमधील गुंतवणूकदारांनी हा मोर्चा काढला.

टॅग्स :Investmentगुंतवणूकfraudधोकेबाजीagitationआंदोलन