शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

बीडमध्ये फसलेल्या गुंतवणूकदारांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:43 IST

जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी सरकारकडे वारंवार पाठपुरवा करुनही रक्कम न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी दहा विविध वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांमध्ये जवळपास २५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. मात्र या कपंन्यांकडून दगाफटका झाला. सर्व कंपन्या सेबीच्या अधिपत्याखाली होत्या. सर्व कंपन्यांच्या बाबतीत न्यायालयाने ग्राहकांच्या बाजुने निकाल दिलेला आहे. तसेच सरकारकडे वारंवार पाठपुरवा करुनही रक्कम न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला.मुलामुलींचे भविष्य, त्यांचे लग्न, शिक्षण, वैद्यकीय उपचार व इतर कामासाठी ही रक्कम कामी येईल असे स्वप्न बाळगून ही गुंतवणूक केली होती. मात्र ५ वर्ष होऊनही गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. परिणामी गुंतवणूकदार व प्रतिनिधी यांच्यात भांडण, हाणामारीचे प्रकार घडत आहेत. प्रतिनिधींना त्रास होणार नाही यासाठी शासनाने उपाय करण्याची मागणी निवेदनात केली आहे.पर्ल्स ग्रुप आॅफ कंपनी, साईप्रसाद ग्रुप आॅफ कंपनी, समृद्ध जीवन ग्रुप आॅफ कंपनी, मैत्रेय प्लॉटर्स अ‍ॅन्ड स्ट्रक्चर्स प्रा. लि. कंपनी, ट्विंकलग्रुफ आॅफ कंपनी, एच. बी. एन. डेअरीज ग्रुप आॅफ कंपनी, गरिम ग्रुप आॅफ कंपनी, एनआयसीएल कंपनी, सनशाईन ग्रुप आॅफ कंपनी, पॅन कार्ड क्लब लि. या कंपन्यांमधील गुंतवणूकदारांनी हा मोर्चा काढला.

टॅग्स :Investmentगुंतवणूकfraudधोकेबाजीagitationआंदोलन