शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

बीडमध्ये फसलेल्या गुंतवणूकदारांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:43 IST

जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी सरकारकडे वारंवार पाठपुरवा करुनही रक्कम न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी दहा विविध वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांमध्ये जवळपास २५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. मात्र या कपंन्यांकडून दगाफटका झाला. सर्व कंपन्या सेबीच्या अधिपत्याखाली होत्या. सर्व कंपन्यांच्या बाबतीत न्यायालयाने ग्राहकांच्या बाजुने निकाल दिलेला आहे. तसेच सरकारकडे वारंवार पाठपुरवा करुनही रक्कम न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला.मुलामुलींचे भविष्य, त्यांचे लग्न, शिक्षण, वैद्यकीय उपचार व इतर कामासाठी ही रक्कम कामी येईल असे स्वप्न बाळगून ही गुंतवणूक केली होती. मात्र ५ वर्ष होऊनही गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. परिणामी गुंतवणूकदार व प्रतिनिधी यांच्यात भांडण, हाणामारीचे प्रकार घडत आहेत. प्रतिनिधींना त्रास होणार नाही यासाठी शासनाने उपाय करण्याची मागणी निवेदनात केली आहे.पर्ल्स ग्रुप आॅफ कंपनी, साईप्रसाद ग्रुप आॅफ कंपनी, समृद्ध जीवन ग्रुप आॅफ कंपनी, मैत्रेय प्लॉटर्स अ‍ॅन्ड स्ट्रक्चर्स प्रा. लि. कंपनी, ट्विंकलग्रुफ आॅफ कंपनी, एच. बी. एन. डेअरीज ग्रुप आॅफ कंपनी, गरिम ग्रुप आॅफ कंपनी, एनआयसीएल कंपनी, सनशाईन ग्रुप आॅफ कंपनी, पॅन कार्ड क्लब लि. या कंपन्यांमधील गुंतवणूकदारांनी हा मोर्चा काढला.

टॅग्स :Investmentगुंतवणूकfraudधोकेबाजीagitationआंदोलन