शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री पिक विमा योजना राफेल पेक्षाही मोठा घोटाळा : पी. साईनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 17:21 IST

विमा कंपन्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही,शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्या दरवेळी नाव बदलून समोर येत आहेत.

माजलगाव (बीड ) : प्रधानमंत्री पीक विमा योजना ही या सरकारच्या काळातील सर्वात मोठा घोटाळा आहे. हा घोटाळा राफेल पेक्षाही मोठा घोटाळा असल्याचा आरोप जेष्ठ पत्रकार पी साईनाथ यांनी केला. ते दर्पण पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. 

माजलगाव पत्रकार संघातर्फे दर्पण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आज आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना पी साईनाथ म्हणाले की, राफेल खरेदी प्रक्रिया एकदाच होणारी आहे मात्र, प्रधानमंत्री पिक विमा योजना वर्षानुवर्ष सुरूच आहे. ही योजना सर्वात मोठी फसवी योजना असून त्यातून खाजगी कंपन्यांना नफा मिळवून देण्यात येत आहे. यामुळे सरकारी संस्था तोट्यात आल्या तर शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे,असेही ते यावेळी म्हणाले. 

आमदार नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, विमा कंपन्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही,शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्या दरवेळी नाव बदलून समोर येत आहेत. यावेळी पत्रकार गंमत भंडारी आणि वसंत साळुंके यांना समाज भूषण आणि दर्पण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात नगरपालिका अध्यक्ष सहाल चाऊस, मोहन जगताप, सभापती अशोक डक, उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारCorruptionभ्रष्टाचार