शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

प्रधानमंत्री पिक विमा योजना राफेल पेक्षाही मोठा घोटाळा : पी. साईनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 17:21 IST

विमा कंपन्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही,शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्या दरवेळी नाव बदलून समोर येत आहेत.

माजलगाव (बीड ) : प्रधानमंत्री पीक विमा योजना ही या सरकारच्या काळातील सर्वात मोठा घोटाळा आहे. हा घोटाळा राफेल पेक्षाही मोठा घोटाळा असल्याचा आरोप जेष्ठ पत्रकार पी साईनाथ यांनी केला. ते दर्पण पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. 

माजलगाव पत्रकार संघातर्फे दर्पण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आज आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना पी साईनाथ म्हणाले की, राफेल खरेदी प्रक्रिया एकदाच होणारी आहे मात्र, प्रधानमंत्री पिक विमा योजना वर्षानुवर्ष सुरूच आहे. ही योजना सर्वात मोठी फसवी योजना असून त्यातून खाजगी कंपन्यांना नफा मिळवून देण्यात येत आहे. यामुळे सरकारी संस्था तोट्यात आल्या तर शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे,असेही ते यावेळी म्हणाले. 

आमदार नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, विमा कंपन्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही,शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्या दरवेळी नाव बदलून समोर येत आहेत. यावेळी पत्रकार गंमत भंडारी आणि वसंत साळुंके यांना समाज भूषण आणि दर्पण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात नगरपालिका अध्यक्ष सहाल चाऊस, मोहन जगताप, सभापती अशोक डक, उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारCorruptionभ्रष्टाचार