शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

धरणातून पाणी सोडण्यापूर्वी ‘आपत्ती व्यवस्थापन’ सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 23:51 IST

जायकवाडी धरणातील पाणीपातळी वाढत आहे. त्यामुळे गोदापात्रात पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याबाबत व कोणतीही आपत्ती निर्माण होऊ नये, याकरिता निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पूर्वतयारी बैठक घेतली.

ठळक मुद्देबीड जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक; गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

बीड : जायकवाडी धरणातील पाणीपातळी वाढत आहे. त्यामुळे गोदापात्रात पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याबाबत व कोणतीही आपत्ती निर्माण होऊ नये, याकरिता निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पूर्वतयारी बैठक घेतली.यावेळी कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग आर. बी. करपे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग बी. पी. चाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संतोष पालवे, सहा. आयुक्त पशुसंवर्धन आर. व्ही. सुरेवाड, अधीक्षक अभियंता महावितरण एस.पी.सरग, ए. आर. पाटील, जिल्हा आपत्ती प्राधिकरण अधिकारी शिरके यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जायकवाडी धरणाची पाणी पातळी वाढली असून नांदूर मधमेश्वर, निळवंडे आणि मुळा या धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग कमी झालेला नाही.कुठल्याही प्रकारची आपत्ती उद्भवू नये म्हणून जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात पाणी सोडणार असल्यामुळे गेवराई, माजलगाव आणि परळी तालुक्यातील गोदाकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी केले.गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराजिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागांनी नोडल अधिकारी नेमून गेवराई तालुक्यातील ३२ गावे, माजलगाव तालुक्यातील २६ गावे व परळी तालुक्यातील ५ असे एकूण ६३ गोदाकाठच्या गावातील प्रशासनास सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.तसेच आरोग्य, अन्न व औषध प्रशासन विभाग, महावितरण, पुरवठा विभाग, पशुसंवर्धन विभाग यांना पूर्वतयारी करण्याच्याही सूचना यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांना दिल्या.

टॅग्स :BeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडJayakwadi Damजायकवाडी धरणgodavariगोदावरीriverनदी