शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

धरणातून पाणी सोडण्यापूर्वी ‘आपत्ती व्यवस्थापन’ सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 23:51 IST

जायकवाडी धरणातील पाणीपातळी वाढत आहे. त्यामुळे गोदापात्रात पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याबाबत व कोणतीही आपत्ती निर्माण होऊ नये, याकरिता निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पूर्वतयारी बैठक घेतली.

ठळक मुद्देबीड जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक; गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

बीड : जायकवाडी धरणातील पाणीपातळी वाढत आहे. त्यामुळे गोदापात्रात पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याबाबत व कोणतीही आपत्ती निर्माण होऊ नये, याकरिता निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पूर्वतयारी बैठक घेतली.यावेळी कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग आर. बी. करपे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग बी. पी. चाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संतोष पालवे, सहा. आयुक्त पशुसंवर्धन आर. व्ही. सुरेवाड, अधीक्षक अभियंता महावितरण एस.पी.सरग, ए. आर. पाटील, जिल्हा आपत्ती प्राधिकरण अधिकारी शिरके यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जायकवाडी धरणाची पाणी पातळी वाढली असून नांदूर मधमेश्वर, निळवंडे आणि मुळा या धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग कमी झालेला नाही.कुठल्याही प्रकारची आपत्ती उद्भवू नये म्हणून जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात पाणी सोडणार असल्यामुळे गेवराई, माजलगाव आणि परळी तालुक्यातील गोदाकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी केले.गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराजिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागांनी नोडल अधिकारी नेमून गेवराई तालुक्यातील ३२ गावे, माजलगाव तालुक्यातील २६ गावे व परळी तालुक्यातील ५ असे एकूण ६३ गोदाकाठच्या गावातील प्रशासनास सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.तसेच आरोग्य, अन्न व औषध प्रशासन विभाग, महावितरण, पुरवठा विभाग, पशुसंवर्धन विभाग यांना पूर्वतयारी करण्याच्याही सूचना यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांना दिल्या.

टॅग्स :BeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडJayakwadi Damजायकवाडी धरणgodavariगोदावरीriverनदी