शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

निम्म्या बीड शहराचा वीजपुरवठा ८ तास बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:04 IST

महावितरणचा गलथान कारभार ग्राहकांसाठी त्रासदायक ठरत आहे. रविवारी तब्बल आठ तास अर्ध्या बीड शहरातील गायब होती.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : महावितरणचा गलथान कारभार ग्राहकांसाठी त्रासदायक ठरत आहे. रविवारी तब्बल आठ तास अर्ध्या बीड शहरातील गायब होती. त्यामुळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागला. कंट्रोल केबल जळाल्यामुळे ही वीज बंद असल्याचा खुलासा महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आला.बीड शहरातील नगर रोड परिसरातील विविध भागांत रविवारी पहाटेच वीज गेली. याबाबत महावितरणकडे ग्राहकांनी वारंवार विचारणा केली, मात्र त्यांनी उत्तरे देण्यास नकार दिला. पहाटे ४ वाजेच्या सुमारास वीज गेल्यानंतर ती दुपारी १२ वाजेच्या सुमारास आल्याचे नागरिकांनी सांगितले. पहाटेच वीज गेल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला. तसेच दुपारपर्यंत वीज न आल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त करण्यात आला.दरम्यान, महावितरणचे नगर भागाचे सहायक अभियंता मिसाळ यांना विचारले असता उपकेंद्रातील कंट्रोल केबल जळाल्याने वीज गेल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, याच भागातील नव्हे तर बीड शहरातील विविध भागांत वारंवार वीज पुरवठा या ना त्या कारणाने तासनतास खंडीत होत आहे. यावर उपाययोजना करून कायमस्वरूपी तोडगा काढण्यास महावितरण अयशस्वी ठरत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज