शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

निम्म्या बीड शहराचा वीजपुरवठा ८ तास बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:04 IST

महावितरणचा गलथान कारभार ग्राहकांसाठी त्रासदायक ठरत आहे. रविवारी तब्बल आठ तास अर्ध्या बीड शहरातील गायब होती.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : महावितरणचा गलथान कारभार ग्राहकांसाठी त्रासदायक ठरत आहे. रविवारी तब्बल आठ तास अर्ध्या बीड शहरातील गायब होती. त्यामुळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागला. कंट्रोल केबल जळाल्यामुळे ही वीज बंद असल्याचा खुलासा महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आला.बीड शहरातील नगर रोड परिसरातील विविध भागांत रविवारी पहाटेच वीज गेली. याबाबत महावितरणकडे ग्राहकांनी वारंवार विचारणा केली, मात्र त्यांनी उत्तरे देण्यास नकार दिला. पहाटे ४ वाजेच्या सुमारास वीज गेल्यानंतर ती दुपारी १२ वाजेच्या सुमारास आल्याचे नागरिकांनी सांगितले. पहाटेच वीज गेल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला. तसेच दुपारपर्यंत वीज न आल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त करण्यात आला.दरम्यान, महावितरणचे नगर भागाचे सहायक अभियंता मिसाळ यांना विचारले असता उपकेंद्रातील कंट्रोल केबल जळाल्याने वीज गेल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, याच भागातील नव्हे तर बीड शहरातील विविध भागांत वारंवार वीज पुरवठा या ना त्या कारणाने तासनतास खंडीत होत आहे. यावर उपाययोजना करून कायमस्वरूपी तोडगा काढण्यास महावितरण अयशस्वी ठरत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज