शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

सुखद ! परतीच्या पावसाने माजलगाव धरण 100 टक्के भरले; बीडसह १२ गावच्या पाण्याचा प्रश्न मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 16:09 IST

परतीचा पाउस दमदार झाल्याने माजलगाव धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. आज सकाळी धरणाची पाणी पातळी   431.80 मिटर झाल्याने धरण १०० टक्के भरले आहे.  

ठळक मुद्दे परतीचा पाउस दमदार झाल्याने माजलगाव धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे.  बीड, माजलगाव शहरासह तालुक्यातील १२ गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे दूर झाला आहे .

माजलगांव, ( बीड ) : परतीचा पाउस दमदार झाल्याने माजलगाव धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. आज सकाळी धरणाची पाणी पातळी   431.80 मिटर झाल्याने धरण १०० टक्के भरले आहे.  बीड, माजलगाव शहरासह तालुक्यातील १२ गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे दूर झाला आहे .

मागील १ महिन्यात परतीच्या पावसाने माजलगाव धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. 1 आॅगस्ट रोजी माजलगांव धरणाची पाणीपातळी 430.62 मिटर एवढी होती. त्यानंतर धरण क्षेत्रात झालेल्या पावसाने धरणात येणा-या पाण्याची आवक वाढली. एक महिण्यात धरणाची पाणी पातळी सव्वा मिटरने वाढून आज सकाळी ते पुर्ण क्षमतेने भरले आहे . 

नदीपात्रातून आवक सुरूच सध्या धरणाची पाणी पातळी 431.80 मिटर एवढी आहे. तसेच धरणात 560 क्युसेक एवढ्या पाण्याची आवक सिंधफणा व कुंडलिका नदी पात्रातून सुरू आहे. धरणात 454 दलघमी एवढा पाणीसाठा असून त्यातील 312 दलघमी मिटर पाणी उपयुक्त पाणीसाठा आहे. २०११ नंतर मागील वर्षीसुद्धा परतीच्या पावसाने धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. यामुळे धरण क्षेत्रातील शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला या धरणाच्या पाण्यातून बीड, माजलगांव या शहरांना पाणी पुरवठा करण्यात येतो. यासोबतच माजलगाव शहराजवळील ११ खेड्यांची पाणी पुरवठा योजना याच पाण्यावर अवलंबून आहे. यामुळे या गावांचाही पाणीप्रश्न सुटला आहे.

टॅग्स :Damधरण