शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सुखद ! परतीच्या पावसाने माजलगाव धरण 100 टक्के भरले; बीडसह १२ गावच्या पाण्याचा प्रश्न मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 16:09 IST

परतीचा पाउस दमदार झाल्याने माजलगाव धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. आज सकाळी धरणाची पाणी पातळी   431.80 मिटर झाल्याने धरण १०० टक्के भरले आहे.  

ठळक मुद्दे परतीचा पाउस दमदार झाल्याने माजलगाव धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे.  बीड, माजलगाव शहरासह तालुक्यातील १२ गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे दूर झाला आहे .

माजलगांव, ( बीड ) : परतीचा पाउस दमदार झाल्याने माजलगाव धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. आज सकाळी धरणाची पाणी पातळी   431.80 मिटर झाल्याने धरण १०० टक्के भरले आहे.  बीड, माजलगाव शहरासह तालुक्यातील १२ गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे दूर झाला आहे .

मागील १ महिन्यात परतीच्या पावसाने माजलगाव धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. 1 आॅगस्ट रोजी माजलगांव धरणाची पाणीपातळी 430.62 मिटर एवढी होती. त्यानंतर धरण क्षेत्रात झालेल्या पावसाने धरणात येणा-या पाण्याची आवक वाढली. एक महिण्यात धरणाची पाणी पातळी सव्वा मिटरने वाढून आज सकाळी ते पुर्ण क्षमतेने भरले आहे . 

नदीपात्रातून आवक सुरूच सध्या धरणाची पाणी पातळी 431.80 मिटर एवढी आहे. तसेच धरणात 560 क्युसेक एवढ्या पाण्याची आवक सिंधफणा व कुंडलिका नदी पात्रातून सुरू आहे. धरणात 454 दलघमी एवढा पाणीसाठा असून त्यातील 312 दलघमी मिटर पाणी उपयुक्त पाणीसाठा आहे. २०११ नंतर मागील वर्षीसुद्धा परतीच्या पावसाने धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. यामुळे धरण क्षेत्रातील शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला या धरणाच्या पाण्यातून बीड, माजलगांव या शहरांना पाणी पुरवठा करण्यात येतो. यासोबतच माजलगाव शहराजवळील ११ खेड्यांची पाणी पुरवठा योजना याच पाण्यावर अवलंबून आहे. यामुळे या गावांचाही पाणीप्रश्न सुटला आहे.

टॅग्स :Damधरण