शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

बीडमध्ये अन्नदात्यांसाठी एक दिवस अन्नत्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:27 IST

यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे या शेतकऱ्याने १९ मार्च १९८६ साली नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून कुटूंबासह आत्महत्या केली होती. तेव्हापासून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. आजही ते कायम असून सरकारला शेतकरी आत्महत्या रोखण्यात अपयश येत आहे. करपेंच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत सोमवारी एका दिवसासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. बीड जिल्ह्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रत्येक तालुक्यात हे आंदोलन केले. यामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ठळक मुद्देसुकाणू समितीच्या वतीने ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे या शेतकऱ्याने १९ मार्च १९८६ साली नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून कुटूंबासह आत्महत्या केली होती. तेव्हापासून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. आजही ते कायम असून सरकारला शेतकरी आत्महत्या रोखण्यात अपयश येत आहे. करपेंच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत सोमवारी एका दिवसासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. बीड जिल्ह्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रत्येक तालुक्यात हे आंदोलन केले. यामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शेतक-यांन सरसकट कर्जमुक्त करावे, शेतक-यांला ५ हजार रूपये प्रति महिना पेन्शन योजना लागू करा, हमीभाव अधिक ५० टक्के नफा द्या, दुधाला प्रति लिटर ५० रूपये भाव द्या, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करा यासारख्या विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या उपोषणात प्रा.सुशीला मोराळे, कालीदास आपेट, माजी सैनिक अशोक येडे, मोहन जाधव, रामप्रसाद गाढे, मोहन गुंड, रामधन जमाले, नामदेव चव्हाण, अंगद मोहिते यांच्यासह शेकडो सहभागी झाले होते.

टॅग्स :FarmerशेतकरीBeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रagitationआंदोलन