शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

जलसाठा निर्मितीसाठी राष्ट्रीय पुरस्काराने बीड जिल्हा सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 00:15 IST

जलसंधाणामध्ये केलेल्या चांगल्या कामांसाठी महाराष्ट्र राज्याने मानाचे स्थान मिळविले आहे.

ठळक मुद्देदिल्ली येथे पुरस्कार वितरण : नितीन गडकरी यांच्या हस्ते स्विकारला एम.डी.सिंह यांनी पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जलसंधाणामध्ये केलेल्या चांगल्या कामांसाठी महाराष्ट्र राज्याने मानाचे स्थान मिळविले आहे. यामध्ये बीड जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळवला असून सोमवारी दिल्ली येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला, यामध्ये केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला.जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जलसंधारण मंत्री राम शिंदे, कौशल्यविकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे यावेळी उपस्थित होते.बीड जिल्ह्यात मागील चार वर्षात जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवण्यात आली. विविध सामाजिक संस्थांनीही जलसंधारणासाठी मोठे काम केले आहे. पाणीसाठे निर्मिती करण्यामध्ये बीड जिल्हा देशात सर्वप्रथम आला आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे जलसाठे भरु शकले नव्हते. मात्र, भविष्यात या जलसाठ्यांचा जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. मागील दोन वर्षात जिल्ह्यात जवळपास ८ हजार विहिरी पूर्ण करण्यात आल्या आहेत. शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक विहीरी पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे राज्य शासनाच्या वतीने यावर्षी पुन्हा ६ हजार ५०० विहिरींचे वाढीव उद्दिष्ट देण्यात आले आहे.

टॅग्स :BeedबीडWaterपाणी