शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

जलसाठा निर्मितीसाठी राष्ट्रीय पुरस्काराने बीड जिल्हा सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 00:15 IST

जलसंधाणामध्ये केलेल्या चांगल्या कामांसाठी महाराष्ट्र राज्याने मानाचे स्थान मिळविले आहे.

ठळक मुद्देदिल्ली येथे पुरस्कार वितरण : नितीन गडकरी यांच्या हस्ते स्विकारला एम.डी.सिंह यांनी पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जलसंधाणामध्ये केलेल्या चांगल्या कामांसाठी महाराष्ट्र राज्याने मानाचे स्थान मिळविले आहे. यामध्ये बीड जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळवला असून सोमवारी दिल्ली येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला, यामध्ये केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला.जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जलसंधारण मंत्री राम शिंदे, कौशल्यविकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे यावेळी उपस्थित होते.बीड जिल्ह्यात मागील चार वर्षात जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवण्यात आली. विविध सामाजिक संस्थांनीही जलसंधारणासाठी मोठे काम केले आहे. पाणीसाठे निर्मिती करण्यामध्ये बीड जिल्हा देशात सर्वप्रथम आला आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे जलसाठे भरु शकले नव्हते. मात्र, भविष्यात या जलसाठ्यांचा जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. मागील दोन वर्षात जिल्ह्यात जवळपास ८ हजार विहिरी पूर्ण करण्यात आल्या आहेत. शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक विहीरी पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे राज्य शासनाच्या वतीने यावर्षी पुन्हा ६ हजार ५०० विहिरींचे वाढीव उद्दिष्ट देण्यात आले आहे.

टॅग्स :BeedबीडWaterपाणी