शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

माझा वनवास संपला आता राज्याभिषेक होणार; पंकजा मुंडे यांना विजयाबद्दल विश्वास

By सोमनाथ खताळ | Updated: April 19, 2024 18:03 IST

वनवास भोगून मी आलेली आहे. वनवासानंतर राज्यभिषेक असतो. आता तो होणार

बीड : आपल्या पित्याला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी रामाने १४ वर्षे वनवास भोगला. तसा मीही भोगला होता. परंतु, माझा वनवास संपला असून लवकरच आता राज्याभिषेक होणार आहे, असे म्हणत महायुतीच्या उमेदवार भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विजयाबाबत विश्वास व्यक्त केला. तसेच, आपण दिल्लीला जाण्यासाठी उमेदवारी मागितली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

आष्टी तालुक्यातील दादेगाव येथील श्रीराम नवमीनिमित्त आयोजित सप्ताहाची गुरुवारी सांगता झाली. यावेळी पंकजा मुंडे यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन फुगडी खेळण्याचा आनंदही लुटला. रामाचे जीवन माझ्यासाठी आदर्श आहे. पिता दशरथ यांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी रामाने १४ वर्षांचा वनवास भोगला. असेच वचन आणि शब्द पूर्ण करण्यासाठी राजकारण आणि समाजकारणातही वनवास भोगायची तयारीसुद्धा आपल्याला ठेवावी लागते. तो वनवास भोगून मी आलेली आहे. वनवासानंतर राज्यभिषेक असतो. आता तो होणार आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. भविष्यात जो मान माझ्या माध्यमातून मिळेल तो माझा नसून तुम्हा सर्वांचा असेल, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :beed-pcबीडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Pankaja Mundeपंकजा मुंडेbajrang sonwaneबजरंग सोनवणे