शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

७ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर उतरविला विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 00:09 IST

प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून चालू खरीप हंगामात २९ जुलैपर्यंत जिल्ह्यातील २० लाख ६२ हजार ७७६ शेतकऱ्यांनी ७ लाख २१ हजार ९०२ क्षेत्रावरील विविध पिकांचा विमा उतरविला आहे़

ठळक मुद्देबीड : ३०, ३१ जुलै रोजी भरलेल्या अर्जांची मोजणी अद्याप सुरुच

अनिल भंडारी।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून चालू खरीप हंगामात २९ जुलैपर्यंत जिल्ह्यातील २० लाख ६२ हजार ७७६ शेतकऱ्यांनी ७ लाख २१ हजार ९०२ क्षेत्रावरील विविध पिकांचा विमा उतरविला आहे़ तांत्रिक अडचणीमुळे शासनाच्या वतीने पीकविमा भरण्याची मुदत वाढवून ३१ जुलैपर्यंत केली होती.दोन दिवसातील आकडे मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत २९ जुलैपर्यंत बीड जिल्ह्यातील २३ हजार ६६ कर्जदार आणि २० लाख ३९ हजार ७१० बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर आदी पिकांचा पीकविमा उतरविला आहे. विमाहप्त्यापोटी ६९ कोटी ५२ लाख ७५ हजार रूपये भरले. गतवर्षी १४ लाख ११ हजार ६१३ शेतकºयांनी पीकविमा भरला होता़जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीपासूनच पर्जन्यमान कमी राहिले आहे. गतवर्षी १ आॅगस्टपर्यंत १९८ मिमी पाऊस झाला होता. यंदा १३९ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे आधार व संरक्षण म्हणून पीकविमा भरण्याकडे शेतकºयांचा कल राहिला.20 लाख ६२ हजार शेतकºयांनी यंदा जिल्ह्यात ६ लाख हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविल्याचे सूत्रांनी सांगितले.विमा संरक्षण कोणाला?प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेत सहभागी शेतकºयांना विमा संरक्षण मिळणार.

टॅग्स :BeedबीडCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी