शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

पावसाचा अंदाज खोटा निघाल्यास हवामानशास्त्र विभागास कुलूप ठोकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 17:13 IST

हवामान शास्त्र विभागाच्या चुकीच्या अंदाजामुळे मागीलवर्षी शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणार आर्थिक नुकसान झाले होते,  यावेळी तसे होऊ नये म्हणून भाई गंगांभीषण थावरे यांनी आज पुणे येथील भारतीय हवामान शास्त्र विभागास या बाबत निवेदन दिले.

माजलगाव (बीड ) : हवामान शास्त्र विभागाच्या चुकीच्या अंदाजामुळे मागीलवर्षी शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणार आर्थिक नुकसान झाले होते. यावेळी असे होऊ नये, विभागाने पावसाचा अचूक अंदाज द्यावा म्हणून भाई गंगांभीषण थावरे यांनी आज पुणे येथील भारतीय हवामान शास्त्र विभागास या बाबत निवेदन दिले. गत वर्षी प्रमाणे हवामान खात्याचा अंदाज चुकी ठरून शेतकऱ्यांनानुकसान झाले तर १५ ऑगस्ट रोजी कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. 

दरवर्षी हवामान खात्याच्या अंदाजावर हजारो शेतकरी महागामोलाचे बियाणे खरेदी करतात. मात्र पेरणीनंतर पाऊस न पडल्याने सर्व बियाणे जळून खाक होते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान मागील वर्षात झाले. यामुळे माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाण्यात भाई गंगांभीषण थावरे यांनी हवामान खात्याच्या विरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. परंतु अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात येत नसल्याचे सबब पुढे करत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली.

यावर्षी हवामानाचा अंदाज खोटा ठरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची हवामान खात्याने काळजी घावी. योग्य माहितीद्वारे पावसाचा अचूक अंदाज वर्तवावा याबाबत थावरे यांनी आज पुणे येथील हवामान शास्त्र विभागात निवेदन दिले. जर हवामान अंदाज चुकीचे निघून शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर १५ ऑगस्ट रोजी पुण्याच्या कार्यालयास कुलूप ठोकण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी निवेदनाद्वारे दिला.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती