शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

पावसाचा कहर ! स्मशानभूमीत ही गुढगाभर पाणी, अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठ्या अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2021 18:37 IST

या तलावाचे पाणी सांडव्याद्वारे बाहेर काढून देण्यात आले आहे. मात्र तो प्रवाह अत्यल्प असल्याने स्मशानभूमीत मोठया प्रमाणात पाणी येते.

अंबाजोगाई-: माणसाचा शेवट तरी गोड व्हावा.असे म्हणले जाते.मात्र अतिवृष्टीमुळे अंबाजोगाईत शेवटचा प्रवासही त्रासदायक ठरला आहे. गुढगाभर पाण्यात अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ अंबाजोगाईकरांवर आली आहे.

अंबाजोगाई शहरातील रविवारपेठ परिसरातील बोरूळतलाव स्मशानभूमी बोरूळ तलावाच्या काठावर आहे.अंबाजोगाईत सतत पडणणाऱ्या मुसळधार पावसामुळे तलाव ओसंडुन वाहू लागला आहे.दिवसेंदिवस नद्या,तलाव यांची पाणीपातळी वाढू लागली आहे. परिणामी बोरूळ तलाव स्मशानभूमी च्या परिसरात ही पाणी मोठया प्रमाणात साठले आहे.शहरातील बहुतांश अंत्यविधी याच स्मशानभूमीत होतात. 

या ठिकाणी मोठया प्रमाणात साठलेल्या पाण्यामुळे अंत्यसंस्कार करताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. या तलावाचे पाणी सांडव्याद्वारे बाहेर काढून देण्यात आले आहे. मात्र तो प्रवाह अत्यल्प असल्याने स्मशानभूमीत मोठया प्रमाणात पाणी येते.या कडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने  शेवटच्या प्रवासासातही मोठे अडथळे निर्माण झाले आहेत.

टॅग्स :RainपाऊसBeedबीड