शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पाच जिल्ह्यांसाठी आजपासून सैन्यभरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 00:09 IST

भारतीय सैन्य दलाच्या वतीने ४ फेब्रुवारीपासून सैन्यदल भरतीला सुरुवात होणार आहे. बीडसह पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद , लातूर या पाच जिल्ह्यातील जवळपास ५० हजार उमेदवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

बीड : भारतीय सैन्य दलाच्या वतीने ४ फेब्रुवारीपासून सैन्यदल भरतीला सुरुवात होणार आहे. बीडसह पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद , लातूर या पाच जिल्ह्यातील जवळपास ५० हजार उमेदवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. १३ फेब्रुवारीपर्यंत भरती कार्यक्रम राहील.ही भरती प्रक्रि या पूर्णपणे गुणवत्तेनुसार असून युवकांनी भरतीचे प्रलोभन व फसवणूक करणाऱ्या व्यक्तींपासून सावध रहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. शहरातील नगर रोडवरील म्हसोबा फाट्याजवळ फार्मसी कॉलेजच्या मागे सैनिकी शाळेत ही भरती प्रकिया होणार आहे.उमेदवारांनी दक्षता घ्यावीसैन्य भरतीसाठी येणाºया प्रत्येक पात्र उमेदवाराने त्याच्या निश्चित भरती दिनांक व वेळेत प्रत्यक्ष भरतीच्या ठिकाणी पोहोचणे गरजेचे आहे. नातेवाईकांना आणावयाचे टाळावे. सूचनांनुसार प्रतिज्ञापत्रे, शपथपत्रे आदी कागदपत्रे घेऊन यावीत, यामध्ये पूर्वी सैन्यभरती प्रक्रियेमध्ये सहभागी झाले असल्यास त्याचा संपूर्ण तपशिलाचा लेखी मजकूर असावा. पात्र उमेदवाराने भरतीसाठी येताना सोबतच्या बॅगच्या ओळखीसाठी नावाचिन्ह लावावे. आपली आणलेली कागदपत्रे सुरिक्षतरित्या ठेवावी. लेखी व शारिरीक क्षमता परिक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास, अपात्र ठरल्यास कोणत्याही प्रकारे विनंत्या करु नयेत त्याचा उपयोग होत नाही. सोईच्या दृष्टीने कपडे, पांघरुण, खाद्यपदार्थ सोबत आणावे.तीन पदांकरिता भरती प्रक्रियासैन्यदल भरतीसाठी आॅनलाईन पद्धतीने ६ डिसेंबर ते १९ जानेवारीपर्यंत नोंदणी केलेले उमेदवार पात्र आहेत.भरतीमध्ये बीडसह पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद , लातूर या पाच जिल्ह्यातील जवळपास ५० हजार उमेदवार उपस्थित राहतील.सैन्यदलासाठी सैनिक (सामान्य वर्ग), सैनिक (तांत्रिक) आणि सैनिक (ट्रेडमैन) या पदांकरीता भरती केली जात आहे.कर्नल दीनानाथ सिंग, भारतीय सैन्यभरती कार्यालय, दक्षिण कमांड, पूणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया होणार आहे.

टॅग्स :BeedबीडSoldierसैनिक