शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

बीड जिल्हा रुग्णालयात ‘केमोथेरपी’ची पहिल्यांदाच सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:13 IST

विविध कॅन्सरग्रस्त रूग्णांची आता बार्शी, औरंगाबाद वारी टळणार आहे. बीड जिल्हा रूग्णालयात केमोथेरपी कक्ष बुधवारपासून सुरू केला जाणार आहे. अजार पाहून रूग्णांवर उपचार केले जाणार आहेत.

बीड : विविध कॅन्सरग्रस्त रूग्णांची आता बार्शी, औरंगाबाद वारी टळणार आहे. बीड जिल्हा रूग्णालयात केमोथेरपी कक्ष बुधवारपासून सुरू केला जाणार आहे. अजार पाहून रूग्णांवर उपचार केले जाणार आहेत. अतिगंभीर रूग्णांना मात्र, सध्यातरी औरंगाबादला पाठविले जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पहिल्यांदाच हा कक्ष बीड जिल्ह्यात सुरू होत असून मोफत उपचार होणार असल्याने रूग्णांमधून समाधान व्यक्त होत आहे.बीड जिल्ह्यात स्तन, गर्भाशय मुख, तोंडाचा कॅन्सर झालेले अनेक रूग्ण आहेत. त्यांना उपचारासाठी पूर्वी बार्शी किंवा औरंगाबादला जावे लागत होते. मात्र, आता बीड जिल्हा रूग्णालयात केमोथेरपी कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे बुधवारपासून प्रत्यक्षात रूग्ण तपासणीला सुरूवातही होणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.दरम्यान, सध्या तरी जिल्हा रूग्णालयाल औषधे व इंजेक्शन उपलब्ध झालेले आहेत. शस्त्रक्रिया व विविध थेरपीच्या सुविधा अद्याप नाहीत. एक डॉक्टर व एका परिचारिकेने १४ आठवड्यांचे प्रशिक्षण मुंबईला घेतले आहे. हेच दोघे येथे येणाऱ्या प्रत्येक रूग्णावर उपचार करून त्याला पुढील मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या तिसºया शनिवारी औरंगाबाद येथील कॅन्सरतज्ज्ञ डॉ. विराज बोरगावकर बीडच्या रूग्णांची तपासणी करणार असल्याचेही सांगण्यात आले.कक्ष सर्वसामान्यांसाठी लाभदायक४एका वेळेस थेरपी करायचे म्हटले तर किमान २० हजार रूपयांच्या पुढे खर्च येतो. मात्र, येथे आता रूग्णाचा आजार पाहून उपचार केले जाणार आहेत. त्यांचा हा आर्थिक भुर्दंडही कमी होणार आहे.४त्यामुळे हा कक्ष सर्वसामान्यांसाठी लाभदायक ठरणार आहे. काही इफेक्ट जाणवू नये, यासाठी आयसीयू कक्षाच्या बाजूलाच हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडHealthआरोग्य