शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

छावणी चालकांचा घोड्यावर बसवून केला सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 23:38 IST

दुष्काळामुळे शासनाच्या वतीने सुरु केलेल्या छावण्यांमध्ये पशुधनाला आश्रय मिळाला. काही छावण्या नियम धाब्यावर बसवत असल्याने चर्चेत आल्या. एकीकडे प्रशासनाकडून कारवाया सुरु असताना उत्तम व्यवस्थापन केल्याबद्दल उमरद खालसा येथे शेतकऱ्यांनी छावणी चालकांचा सत्कार केला.

ठळक मुद्देपशुपालक शेतकऱ्यांनी केले आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दुष्काळामुळे शासनाच्या वतीने सुरु केलेल्या छावण्यांमध्ये पशुधनाला आश्रय मिळाला. काही छावण्या नियम धाब्यावर बसवत असल्याने चर्चेत आल्या. एकीकडे प्रशासनाकडून कारवाया सुरु असताना उत्तम व्यवस्थापन केल्याबद्दल उमरद खालसा येथे शेतकऱ्यांनी छावणी चालकांचा सत्कार केला. यावेळी फेटे बांधून छावणीत आकर्षण बनलेल्या एका शेतकºयाच्या ऐटबाज घोड्यावर चालकांना बसवून सत्कार करण्यात आला.तालुक्यातील नागापूर बु. व उमरद खालसा येथे ८० दिवसांपासून बिनदिक्कतपणे छावणी सुरु आहे. नागापूर, उंदरी , चव्हाण वस्ती, उमरद खालसा परिसरातील १७५ शेतकºयांची ६०० जनावरे आहेत. रोज ८ ते १० टन हिरवा चारा, कडबा, ऊस, कडुळे, टॅँकरने पाण्याची व्यवस्था येथे केली आहे. १ जून रोजी शेतकºयांनी या आदर्श छावणी म्हणून नारा देत सरपंच बापूराव जाधव, विक्रम परसकर, परमेश्वर जाधव, रामचंद्र चव्हाण यांचे कौतुक केले. शेतकºयांनी उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल चालकांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रSocialसामाजिक