शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

महावितरण कार्यालय परिसरातच शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 17:32 IST

वीज जोडणी बदलून देण्याची शेतकऱ्याची मागणी 

अंबाजोगाई  : तालुक्यातील अकोला येथील शेतकऱ्याची शेतपंपासाठीची वीज जोडणी दुसऱ्या फिडरवर बदलून देण्याची मागणी आहे. यात दिरंगाई करत असल्याचा आरोप करत शेतकऱ्याने महावितरणच्या कार्यालयातच किटक नाशक प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. या प्रकरणी शहर पोलिसात शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

अरुण रंगनाथ बरकते (५०) असे शेतकऱ्याचे नाव आहे. बरकते यांच्या शेतातील पंपासाठी कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. यामुळे पंपासाठी वेगळ्या फिडरवरून जोडणी देण्याची त्यांनी महावितरणकडे मागणी केली आहे. मात्र या दिरंगाई होत असल्याने बरकते यांनी महावितरण कार्यालय परिसरात किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर शहर पोलिसांनी त्यांना तात्काळ स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल असून त्यांची प्रकृतीस्थिर आहे. त्यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास जमादार बाबासाहेब नागरगोजे करीत आहेत.

वीज पुरवठा योग्य प्रमाणात होतो प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली असता वीज पुरवठा योग्य दाबाने होतो. शेतकऱ्याच्या आरोपात तथ्थ नाही.- सुनील मस्के, प्रभारी उपकार्यकारी अभियंता, महावितरण

टॅग्स :mahavitaranमहावितरणagricultureशेतीFarmerशेतकरी