शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पुणे येथील विमा कंपनीच्या कार्यालयास माजलगावच्या शेतकर्‍यांनी ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 16:18 IST

कंपनीकडून महिनाभरात पैसे अदा करण्याचे आश्‍वासन

माजलगाव (बीड ) :  जिल्ह्यात गतवर्षी पडलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबीन पिकासह सर्वच पिके करपून गेली. शेतकर्‍यांनी दरवर्षीप्रमाणे प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत दि ओरिएण्टल इंश्योरेंस कंपनीकडे विमा भरला, मात्र अद्याप ही या शेतकर्‍यांना विम्याची रक्कम अदा करण्यात न आल्यामुळे शेतकरी संघर्ष समितीचे भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथील कंपनीच्या कार्यालयास कुलूप ठोको आंदोलन केले. यावर कंपनीने एक महिन्यात शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे आश्‍वासन दिले.

गतवर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती ओढावली. परिणामी शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने सोयाबीनसह इतर पिके जळून गेली. परंतू आपल्या पिकाचे विमा संरक्षण ही शेतकर्‍यांनी काढले होते. जिल्ह्यातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे काम दि ओरिएण्टल इंश्योरेंस कंपनीला दिले होते. सर्व पिके गेली असतांना यावर्षी पेरणीचे दिवस आले असतांना विमा कंपनीने विम्याचे रक्कम शेतकर्‍यांना अदा केली नाही. वारंवार प्रशासनासह विमा कंपनीकडे  पैस्याची मागणी करून प्रशासन व विमा कंपनी दाद मिळत नव्हती. परिणामी शेतकरी आपल्या हक्काच्या पैशापासून वंचित राहू लागला. 

यावर शेतकरी संघर्ष समितीचे नेते भाई गंगाभिषण थावरे यानी पुढाकार घेवून शेकडो शेतकर्‍यांसह सोमवार दि.17 रोजी थेट पुणे येथील  दि ओरिएण्टल इंश्योरेंस कंपनीच्या मुख्यालयावर मोर्चा नेत आमच्या हक्काचे पैसे द्या, अशी मागणी करत कंपनीच्या कार्यालयास कुलूप ठोको आंदोलन केले. निर्ढावलेले कंपनीच्या प्रशासनाचे डोळे उघडले अन् त्यानी महिनाभरात शेतकर्‍यांची विम्याची रक्कम खात्यावर जमा करण्याचे लेखी  आश्‍वासन कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक यांनी दिले.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीBeedबीड