शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

शेतीसाठीच्या पाण्यासाठी कालव्यात उतरून शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 18:54 IST

शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने मांजरा धरणाच्या दोन्ही कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी तत्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍यांनी आज सकाळी अकरा वाजता उजव्या कालव्यातील पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन केले.

केज (बीड ) : शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने मांजरा धरणाच्या दोन्ही कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी तत्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍यांनी आज सकाळी अकरा वाजता उजव्या कालव्यातील पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन केले. अभियंत्याच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.   

तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणाच्या दोन्ही कालव्यातून सध्या पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, यामुळे धरण क्षेत्राच्या वरच्या बाजूस असलेल्या शेतीला पूरक पाणी मिळत नव्हते. यातून  शेतातील पिकांचे नुकसान होत असल्याने हे पाणी बंद करावे आणि विद्युत पंपाचा वीज पुरवठा सुरु करावा अशी मागणी १५ गावच्या शेतकऱ्यांनी केली. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज सकाळी शेतकऱ्यांनी धरणातून पाणी सोडलेल्या उजव्या कालव्यात उतरून जलसमाधी आंदोलन केले. सायंकाळ पर्यंत हे आंदोलन सुरु राहिल्याने शेवटी मांजरा प्रकल्पाच्या अभियंत्यांनी शेतकर्‍यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन दिले. आंदोलनात मुकूंद कणसे, उमाकांत भूसारे , सतिश शिंदे , काशिनाथ भिसे ,प्रताप सोमवंशी , बब्रुवान कणसे आदींचा सहभाग होता.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीWaterपाणी